कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …
Read More »विरोधकांच्या विरोधानंतर एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारचा निर्णय
विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि आक्षेपांनंतर केंद्राने लोकसभेत प्रस्ताव मांडल्यावर, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्तावित कायदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करतो, या विरोधी पक्षाच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यातही जोरदार वाद झाला. …
Read More »राहुल गांधी यांचा खोचक सवाल, काल्पनिक संभाषणात रस नाही, फक्त पोलीस कारवाईचे आदेश दिले होते का? ते आदेश कोणी दिले या उत्तरात आम्हाला रस आहे
“काल्पनिक संभाषणांमध्ये रस नाही.” लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबाराचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर आधी द्यावे अशी मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्ष अमित शाह …
Read More »काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार संसदेत उत्तर देणार परंतु विरोधकांनी त्यांच्या उत्तरात अडथळे आणू नये-किरेन रिजिजू
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …
Read More »आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अकाली दल महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देणार पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबरोबर भाजपाशी युतीचे दिले संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीनंतर, २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी एसएडी-भाजप युतीच्या शक्यतेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, शनिवारी अकाली नेत्याने संसदेसमोर असलेल्या दोन महत्त्वाच्या घटनात्मक उपाययोजनांना – महिला आरक्षण विधेयक आणि प्रस्तावित डिलिमीटेशन प्रक्रियेला – …
Read More »महिला आरक्षण आणि डिलिमीटेशन विधेयकावरून किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक कायद्यांना विनाकारण एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय
महिला आरक्षण विधेयकाला प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) प्रक्रियेशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत राहुल गांधी बोलत असलेल्या एका व्हिडिओवर रिजिजू यांनी टिप्पणी केली आणि त्यांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे …
Read More »मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास विभागाचे मंत्री परंतु त्यांचाच विभाग त्यांना विचारेना शासन निर्णय जारी केला, पण त्याची माहिती दस्तुर खुद्द मंत्र्यांनाच नाही
राज्यातील भाजपा प्रणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार दिल्लीतील मोदी सरकारच्या धर्तीवर राबविण्यात येत असल्याची चर्चा भाजपाबरोबर मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून आवर्जून सांगितली जाते. तसेच या सरकारकडून नियमावर बोट ठेवून सगळ्या गोष्टी कायदेशीर आणि काही मतांच्या मजबुरी पोटी केल्या जातात. दिल्लीच्या आर्शीवादामुळे राज्यातील कोणत्याही पक्षाचे आमदार-खासदार आणि लोकप्रतिनिधी रातोरात भाजपामुळे …
Read More »भाजपाकडून डिलिमिटेशन आणि एफसीआरए विधेयक संसदेत मांडणार घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते
बुधवारी दुपारी संसदेच्या दालनांमध्ये या अटकळींनी गजबजले होते की सरकार या आठवड्यात एफसीआरए (FCRA) विधेयक पुढे रेटणार की डिलिमिटेशन विधेयकासारख्या मोठ्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी ते पुढे ढकलणार. परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यासाठी सरकारला साध्या बहुमताची आवश्यकता असली तरी, ही घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते. १३१ …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे आठ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ, मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली, राज्य माहिती आयोगात तीन अतिरिक्त आयुक्त, सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र …
Read More »मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची सर्वपक्षिय बैठकीत स्पष्टोक्ती, राजकारणापेक्षा शेतकऱ्यांची हित महत्वाचे कावेरी नदी पाणी वाटप प्रकरणी सर्वपक्षिय बैठकीत मांडली भूमिका
राज्यातील जनतेचा राजकीय मतभेद बाजूला सारून आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजूट राहण्याचा इतिहास असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत सांगितले. कावेरी जल नियमन समितीने (CWRC) १५ दिवसांसाठी दररोज ३,५०० क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर, तामिळनाडूसोबतच्या कावेरी पाणीवाटप वादावर राज्याची कायदेशीर आणि राजकीय रणनीती आखण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय …
Read More »
Marathi e-Batmya