डिलीमीटेश प्रश्नावरून तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितले की, सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्ये एकही संसदीय जागा गमावणार नाहीत. कोइम्बतूर, तिरुवन्नमलाई आणि रामनाथपुरम येथील पक्ष कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “आज सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्यांना त्रास होऊ नये यासाठी …
Read More »मद्रास आयआयटीचे संचालकांचे धक्कादायक वक्तव्य, गोमूत्रात औषधी मूल्य रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार -सर्वस्तरातून तामीनळनाडूत टीकेची झोड
एकाबाजूला देशात सनातन धर्माच्या नावाखाली गाय ही लोकपोपयोगी पशू असली तरी त्या गाईते गोमूत्र पिणारे आणि गोबर खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे देशातील अंधभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता मद्रास आयआयटी संचालक व्ही. कामकोटी यांनी गोमूत्रावर रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे व्ही कामकोटी …
Read More »गौतम अदानीला तामीळनाडू सरकारचा झटकाः १९ हजार कोटींचा करार रद्द स्मार्ट मीटर देखभालीचे टेंडरच केले रद्द
अदानी समूहाला मोठा धक्का बसला असताना, डिएमके DMK-नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरच्या खरेदीची जागतिक निविदा रद्द केली असूनही अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) यासाठी “सर्वात कमी बोली लावणारा” म्हणून उदयास आली आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि चेंगलपट्टूसह आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या चार पॅकेजपैकी एकासाठी सर्वात कमी बोली – AESL ने उद्धृत …
Read More »‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्याकडून बंदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमत्री एम.के स्टॅलीन यांच्याकडून आदेश जारी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट चालू असलेल्या स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ‘द …
Read More »भाजपाबाबतची शरद पवारांची भविष्यवाणी अखेर झाली खरी तीन राज्यातील दारूण पराभव होणार असल्याचे भाकित
मुंबई: प्रतिनिधी देशातील पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, पाँडीचरी, आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर या पाचही राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगाल, केरळ आणि तामीळनाडू राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार असल्याचे भाकित केले होते. …
Read More »शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर पुन्हा निशाणा लोकशाही आणि राज्यघटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि राज्यघटनेची असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव पाठवूनही राज्यपालांनी अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya