Editor

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी

केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने …

Read More »

भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर संदर्भात भेटूनही कोलबिंयाचा पाकिस्तानला पाठिंबा काँग्रेस खासदार शशी थरूर झाले नाराज

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्याबद्दल कोलंबिया सरकारकडून भारत निराश झाला आहे असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील सर्व पक्षिय खासदारांचे भारताचे शिष्टमंडळ जगातील अनेक राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे. त्यापैकी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीकडून मेघा इंजिनियअर्सची निविदा प्रक्रिया रद्द सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीएची माहिती- लार्सन अँड टुब्रोला दिलासा

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी दरम्यान भाजपाला निवडणूक निधी देण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची खरेदी केली. त्या बदल्यात मेघा इंजिनिअरींगला ठाणे शहराला पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या बोगद्याचे कंत्राट लार्सन अँड टुब्रोला डावलून मेघा इंजिनियअर्सला देण्यात आले होते. या संदर्भात लार्सन अँड टुब्रोने आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निविदा प्रक्रियेला …

Read More »

पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडे तत्वावर घेण्याबाबत करार

प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत …

Read More »

राज्यात धाराशिव जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस ४२.२ मिमी पावसाची नोंद तर

मागील काही दिवसांपासून सातत्याने मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर दररोज पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात बीड, जालना तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोकणातील सिंधूदूर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासात  (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. …

Read More »

युपीआयची ऑनलाईन व्यवहारातील टक्केवारी वाढली इतर कंपन्यांच्या तुलनेत युपीआयची टक्केवारी वाढल्याची आरबीआयची माहिती

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये आपले वर्चस्व मजबूत करणे सुरू ठेवले, आर्थिक वर्ष २५ मध्ये एकूण व्यवहाराच्या ८३.७% वाटा होता, जो आर्थिक वर्ष २४ मध्ये ७९.७% होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय RBI च्या आर्थिक वर्ष २५ च्या वार्षिक अहवालानुसार, युपीआय UPI ने वर्षभरात १८५.८ …

Read More »

बजाज ऑटो चेतक ब्रेक इव्हनच्या जवळ इलेक्ट्रीक स्कूटरसाठी जवळ असल्याची दिनेश थापर यांची माहिती

बजाज ऑटोच्या इलेक्ट्रिक स्कूटर, चेतकने आर्थिक वर्ष २५ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत इलेक्ट्रिक दुचाकी विभागात आघाडी घेतली. चेतकच्या भरभराटीच्या यशानंतर, बजाज ऑटो इलेक्ट्रिक स्कूटर विभागासाठी EBITDA ब्रेक-इव्हनच्या जवळ आहे, असे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. “गेल्या १८ महिन्यांत आम्ही चेतकच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचा प्रवास केला आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्ही युनिट …

Read More »

लावा फोन कडून दोन फोन बाजारात, हे फिचर्स माहित आहेत का? सहा हजारात फोन घेता येणार ६४ जीबीची स्टोअरेज

लावाने भारतात त्यांच्या नवीन बोल्ड सिरीजच्या स्मार्टफोन्स लाँच केल्या आहेत, ज्यांचे मूल्य १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीने दोन नवीन मॉडेल्स, बोल्ड एन१ आणि बोल्ड एन१ प्रो लाँच केले आहेत, जे दोन्ही जूनच्या सुरुवातीला अमेझॉनवर केवळ उपलब्ध असतील. बोल्ड एन१ प्रोची किंमत ६,९९९ रुपये आहे, परंतु लाँच ऑफर्ससह, ती किंमत ६,६९९ …

Read More »

१ जून पासून या संस्थांकडून होणार नवे आर्थिक बदल ईपीएफपो, टीडीएस, सेबी, क्रेडिट कार्ड, बँकींग

१ जून २०२५ पासून, संपूर्ण भारतात महत्त्वपूर्ण आर्थिक बदलांची मालिका होणार आहे, ज्यामुळे बचत, क्रेडिट कार्ड नियम आणि भविष्य निर्वाह निधी प्रवेशासाठीच्या परिस्थितीत बदल होईल. हे बदल व्यक्ती आणि व्यवसायांवर परिणाम करतील, ज्यामुळे आर्थिक क्षेत्रात नवीन संधी आणि आव्हाने निर्माण होतील. प्रमुख घडामोडींपैकी एक म्हणजे वर्धित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी …

Read More »