Editor

झोमॅटोच्या या दोन सेवा बंद करण्याचा निर्णय झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांची घोषणा

इटर्नल पूर्वीचे झोमॅटो चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी गुरुवारी त्यांची १५ मिनिटांची फूड डिलिव्हरी सेवा झोमॅटो क्विक आणि मील सर्व्हिस एव्हरीडे बंद करण्याची घोषणा केली. “ग्राहकांच्या अनुभवाशी तडजोड न करता या उपक्रमांमध्ये नफा मिळवण्याचा मार्ग आम्हाला दिसत नसल्याने आम्ही प्रत्यक्षात हे दोन्ही उपक्रम बंद करत आहोत. सध्याची रेस्टॉरंट …

Read More »

आयकर परतावा अर्थात टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै अन्यथा ३१ डिसेंबरला दाखल करू शकता पण दंड टाळता येणार नाही

आयकर भरण्याचा हंगाम एप्रिल २०२५ पासून सुरू झाला आहे. २०२५-२६ या करनिर्धारण वर्षासाठी, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख गुरुवार, ३१ जुलै २०२५ आहे. ही अंतिम मुदत ऑडिटच्या अधीन नसलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबे (HUFs), तसेच व्यक्ती संघटना (AOPs) आणि व्यक्ती संस्था (BOIs) यांना लागू आहे. न भरलेल्या करांवरील दंड आणि …

Read More »

जीएसटी कलेक्शनमध्ये १२.६ टक्केंची वाढः २.३७ लाख रूपयांचा कर गोळा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची माहिती

बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन एप्रिलमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचले, जे २.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही वाढ १२.६% आहे आणि २०१७ मध्ये जीएसटी सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक मासिक संकलन आहे. एप्रिलमधील ही चांगली कामगिरी अलिकडच्या महिन्यांत सातत्याने वाढणाऱ्या महसुलानंतर …

Read More »

डाबर म्हणते १०० टक्के फळांचा ज्युस तर एफएसएसएआय़ न्यायालयात सांगते नाही डाबरचा दावा एफएसएसएआयने फेटाळून लावला

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एमएसएसएआय FSSAI ने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की फळांच्या रसांची जाहिरात “१००% फळांचा रस” म्हणून करणे कायदेशीररित्या परवानगी नाही आणि ती दिशाभूल करणारी मार्केटिंग पद्धत आहे. डाबरच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अन्न नियामकाने जून २०२४ च्या अन्न व्यवसाय संचालकांना (FBOs) …

Read More »

प्रेम नारायण यांची स्पष्टोक्ती, मूल्य, रूढी आणि संस्कृतीमधून ब्रँडची निर्मिती जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील परिसंवाद

संस्कृती महत्त्वपूर्ण असून देशाची संस्कृती माहीत असेल, तर ब्रँड्स कसे तयार होतात हे समजते. लोकांची श्रद्धा, मूल्यं, रूढी आणि संस्कृती याचा अभ्यास करून जाहिरातीमधून ब्रँड रुजवता येतात, असे मत ओगिल्वी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम नारायण यांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची ग्वाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन पंतप्रधान मोदी यांची आशा, भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल

भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार …

Read More »

मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल …

Read More »

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विकसित राष्ट्र निर्माणात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न

राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या ६६ …

Read More »

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांचं भावनिक पत्र

सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले. त्यात जयंत पाटील म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. …

Read More »