Editor

वन प्लस १३ एस ५ जूनला भारतात होणार लाँच होणार जाणून घ्या फोनची वैशिष्टे आणि कॅमेरा, बॅटरी आणि कुलिंग सिस्टीम

काही आठवड्यांच्या टीझरनंतर, वनप्लसने अधिकृतपणे भारतात वनप्लस १३एस लाँच होण्याची तारीख ५ जून २०२५ रोजी जाहीर केली आहे. या घोषणेत कॉम्पॅक्ट फ्लॅगशिपबद्दल अनेक नवीन तपशील समाविष्ट आहेत, ज्यात भारतासाठी खास रंग पर्याय, पुन्हा डिझाइन केलेली कूलिंग सिस्टम आणि बॅटरी एंड्युरन्सचा दावा आहे जो त्याच्या फ्लॅगशिप कामगिरीला लहान फॉर्म फॅक्टरमध्ये समर्थन …

Read More »

भारत एफडीआयबाबत आणखी नियम कडक करणार परदेशी गुंतवणूक नियमांच्या अधीन केले जाणार

भारत परदेशी गुंतवणूकदारांबाबत नियम कडक करण्याची योजना आखत आहे, ज्याचा ई-कॉमर्सपासून ते औषधनिर्माण क्षेत्रापर्यंतच्या व्यवसायांवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात. “या बदलांमुळे भारत परदेशी मालकीच्या कंपन्यांकडे कसा पाहतो हे पुन्हा परिभाषित होईल, मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असो, ज्यामुळे शेअर हस्तांतरण किंवा पुनर्रचना करताना त्यांना थेट परदेशी गुंतवणूक (FDI) नियमांच्या अधीन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण मात्र स्टॉकमध्ये सुधारणा

टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेडसह टेलिकॉम ऑपरेटर्सनी समायोजित ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) देयकेवरील व्याज सूट मिळावी यासाठी केलेली रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सोमवारी टेलिकॉम शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सत्र पुढे सरकत असताना स्टॉकमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड कम्युनिकेशन्स सोल्यूशन्स प्रोव्हायडर भारती एअरटेलचे शेअर्स तोटा कमी करण्यापूर्वी १,८०८.६५ रुपयांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बँकाना आदेश, शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता कर्ज द्या सन २०२५-२६ च्या ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटींच्या पत पुरवठा आराखड्यास मंजुरी

शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली

ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्याचे ” पार्किंग ” धोरण लवकर आणणार वाहतुक कोंडीच्या समस्येवर उपाय

वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक …

Read More »

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती, ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे बीसीसीआय सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच

केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी आपली भूमिका मांडताना ऑप पार्टी डेलिदेशन संसदीयच असले पाहिजे अशी भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाने युद्धकाळातही …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, सरन्यायाधीश आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करा

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे?, असा …

Read More »

अंबादास दानवे यांची भीती, वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही विधयेकात हरकती नोंदवून दुरुस्ती करण्याच्या सूचना

वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही निर्माण होईल, अशी भीती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करत एक राष्ट्र, एक निवडणूक संयुक्त समितीला हरकती नोंदवून त्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहे. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या राज्यघटनेतील कलम ८३, ८५, १७४, ३५६, ७५ (३) व …

Read More »

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आगीच्या दुर्घटनेमुळे धुराचे साम्राज्य शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाजः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली घटनास्थळी धाव

राज्यातील जनतेच्या हिताचे कायदे आणि राज्याचे सार्वभौम दोन्ही सभागृह असलेल्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र त्यामुळे विधान भवनाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची घटना …

Read More »