राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. अॅड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश, गौण खनिजे लोकांना सहज उपलब्ध होण्यावर भर द्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय होणार
कोकण व पुणे विभागाची गौण खनिज आढावा बैठक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महसूल मंत्री यांनी लोकांना सहज आणि जलद गतीने गौण खनिज उपलब्ध झाले पाहिजेत यासाठी उपाय योजना निर्माण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याच बरोबर नियमबाह्य सुरू असलेल्या सर्व दगडखाणींचा …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली… राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरुवात...
आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी …
Read More »अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची बैठक संपन्न कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देणार
राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले. दरम्यान कबड्डी खेळ रूजवावा-वाढवावा व कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन …
Read More »कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन, खरीप पिकांचा पीकविमा १५ जुलै पूर्वी भरून घ्या खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी …
Read More »देशातील बँकींग क्षेत्रात सरकारी बँकाचा हिस्सा सर्वाधिक एटीएमची संख्याही सरकारी बँकाची अधिक
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात सरकारच्या मालकीच्या बँका (PSBs) बँकिंग क्षेत्रात ५० टक्क्यांहून अधिक बँकिंग व्यवसायातील हिस्सा, शाखा आणि ऑटोमेटेड टेलर मशीन्स (एटीएम) द्वारे प्रबळ स्थानावर आहेत, हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. देशातील एकूण एटीएमपैकी ६३ टक्के एटीएम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे आहेत, तर खासगी …
Read More »केंद्रीय अर्थसंकल्पाकडून लॉजिस्टीक क्षेत्राला आशा भारताची अर्थव्यवस्था ७ ट्रिलीयन डॉलरची होण्याकडे कल
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ सादर करण्याच्या तारखेच्या घोषणेची सध्या उद्योगजगताकडून वाट पाहत असताना, लॉजिस्टिक उद्योगाला नव्याने स्थापन झालेल्या NDA सरकारकडून धोरण, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या नेतृत्वाखालील सुधारणांमध्ये सातत्य अपेक्षित आहे. २०३० पर्यंत भारत ७ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी, लॉजिस्टिक उद्योग विकास उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावणार असल्याचे उद्योग जगतातील उद्योगपतींकडून सांगण्यात येत …
Read More »तुम्ही तुमचा आयकर रिटर्न फॉर्म कसा भराल? काही टीप्स खास तुमच्यासाठी
टॅक्स सीझन जवळ येत असताना, फॉर्म 16 हे पगारदारांसाठी एक अपरिहार्य साधन बनते, त्यांच्याकडे कर भरण्यासाठी सर्व आवश्यक तपशील असल्याची खात्री करून. आयकर कायद्याच्या कलम 203 अन्वये पगाराच्या उत्पन्नातून (TDS) कर कापल्याबद्दल जारी केलेले प्रमाणपत्र, कर्मचारी आणि फर्म कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर कापून सरकारकडे जमा केल्यानंतर फॉर्म 16 जारी करतात. हे …
Read More »पेटीएमकडून आयआरएस अधिकाऱ्याची केली नियुक्ती शेअरबाजारातील ४ दशकांचा अनुभव
पेटीएमने १७ जून रोजी राजीव कृष्णमुरलीलाल अग्रवाल यांची कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून नियुक्तीची घोषणा केली. राजीव कृष्णमुरलीलाल अग्रवाल यांची नियुक्ती तात्काळ लागू होईल, असे कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या खुलाशात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या बोर्डाने पूर्व-व्यवसाय आणि इतर वैयक्तिक वचनबद्धतेमुळे नीरज अरोरा यांचा गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून राजीनामा स्वीकारला. १७ जून …
Read More »दिल्ली आणि चेन्नईच्या तुलनेत मुंबई शहरात राहणे सर्वाधिक महाग एचआर कन्सल्टन्सी मर्सरचा रिपोर्ट
एचआर कन्सल्टन्सी मर्सरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताची आर्थिक राजधानी मुंबई अजूनही प्रवासींसाठी देशातील सर्वात महागडे शहर आहे. मर्सरच्या २०२४ च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार, वैयक्तिक काळजी, ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि घरभाडे या बाबतीत मुंबई विशेषतः महाग आहे. जागतिक स्तरावर हाँगकाँगने सर्वात महागडे शहर म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. हिंदी …
Read More »
Marathi e-Batmya