Breaking News

उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले

शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी …

Read More »

Ujjain : फाल्गुन शुक्ल पौर्णिमेपर्यंत भगवान महाकालेश्वराच्या आरतीच्या वेळेत बदल श्री महाकालेश्वर मंदिरात शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

उज्जैन, २७ ऑक्टोबर. महाकालेश्वर मंदिरातील भगवान श्री महाकालाच्या आरतीची वेळ परंपरेनुसार बदलणार आहे. कार्तिक कृष्ण प्रतिपदा ते फाल्गुन शुक्ल पौर्णिमा २९ ऑक्टोबर रोजी भगवान महाकालेश्वराच्या ३ आरतींमध्ये बदल होणार आहे. शुक्रवारी माहिती देताना प्रशासक संदीप सोनी म्हणाले की, सकाळची द्योदक आरती ७:३० ते ८:१५, भोग आरती सकाळी १०:३० ते ११:१५ …

Read More »

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आरेचे जंगल कागदावर… माहुलच्या प्रदुषण करणा-या कंपन्यांचा १४ हजार कोटींचा दंड उबाठाकडून माफ

तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले आणि प्रत्यक्षात मुंबईत काय “करुन दाखवले?” तर मुंबईत बिल्डरांना ‍प्रिमियमची खैरात करुन सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे करुन दाखवले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत असल्याची टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज पुन्हा केली. मुंबईच्या …

Read More »

सुजात आंबेडकर यांचा इशारा, अधिवेशनावर सुशिक्षित बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार कंत्राटी नोकर भरतीवरून सुजात आंबेडकर आक्रमक

नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्ये घेतला होता.तसेच शाळा खाजगकरणाच्या निर्णय घेतला गेला असून पेपरफुटी …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त …

Read More »

बीसीसीआयने आयपीएल २०२४ च्या लिलावासंदर्भात दिली महत्वपूर्ण माहिती आयपीएल २०२४ च्या क्रिकेट सामन्यासाठी या देशात लागणार खेळाडूंची बोली

भारतात सध्या वनडे वर्ल्डकपचा फिव्हर जोर धरू लागला असून क्रिकेट चाहते त्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यान, बीसीसीआयने अजून एक मोठी घोषणा करत भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल २०२४ कडे देखील वेधले. बीसीसीआयने फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण कोण असतील याची यादी १५ नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यास सांगितले आहे. …

Read More »

चीनी हॅकर्स झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन होतायत गायब   झटपट कर्जाच्या आमिषाला पडू नका बळी; अन्यथा खाते होईल रिकामं

झटपट कर्जाच्या अमिषाला भारतीय नागरिक बळी पडून चीनी लोन स्कॅममध्ये अडकून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा बनावट कर्ज एप्सवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यांची नावे बदलल्यानंतर ते परत येतात. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने वॉर्निंग दिली आहे की, चीनी घोटाळेबाज सामान्य भारतीय लोकांना अडकवण्यासाठी बेकायदेशीर इन्स्टंट लोन एप्स वापरत आहेत. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती पंतप्रधान मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना

केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ …

Read More »

बिगबॉसच्या घरात अंकिताने नवऱ्याचा केला अपमान अंकिताच्या अरेरावी भाषेवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे

हिंदी ‘बिग बॉस सीझन १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या घरात यंदा एक सो एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. सिंगल स्पर्धकांसोबत कपल्स देखील सहभागी झाल्याने शोची प्रसिद्धी अधिक वाढवत आहे. बाहेर बिग बॉसमध्ये एकत्र खेळायचं आणि जिंकायचं असं स्वप्न पाहून गेलेले कपल्स घरात जाताच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. तसेच …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …

Read More »