मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत असून दिल्लीला मुंबईने प्रदूषणात मागे टाकलं आहे. हवेच्या एअर क्वालिटी इंडेक्समध्ये मुंबईच्या हवेची गुणवत्ता १६३ वर नोंदवली गेली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चिकट कफ, सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांने थैमान घातले आहे आहे. हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे, मोठ्या संख्येने लोकांना दमा आणि सीओपीडी सारख्या …
Read More »रॉयल एनफिल्डची नवीन मोटरसायकल या दिवशी येणार बाजारात बाजारात येण्यापूर्वी रॉयल एनफिल्डची संभाव्य किंमतीसह जाणून घ्या फीचर
रॉयल एनफिल्ड कंपनीच्या नवीन मॉडेलच्या मोटरसायकलची लोक आतुरतेने वाट पाहत असून त्यांची आतुरता आता संपणार आहे. होय, पुढील १० दिवसांत, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी, नवीन हिमालयन ४५२ रॉयल एनफिल्ड कंपनी बाईक बाजरात येत आहे. अलीकडेच कंपनीने त्याचे टीझर प्रसारित केले आहेत, ज्यामध्ये त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये तसेच पॉवरसह बरीच महत्त्वाची …
Read More »शून्य शिल्लक खाते उघडण्याची या सरकारी बँकेत संधी बँक ऑफ बडोदा बँकेने आजीवन शून्य शिल्लक असलेली बचत खाती उघडण्याची ऑफर
खाजगी किंवा सरकार बँकेत बँकेत बचत खाते उघडताना खात्यातील किमान शिल्लक रक्कमची मर्यादा पाळावी लागते. खात्यातील शिल्लक किमान रकमेपेक्षा कमी असल्यास बँका काही रक्कम दंड आकारतात. मात्र आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याच्या कटकटीपासून ग्राहकांची सुटका होईल. देशातील एक सरकारी बँक ग्राहकांना शून्य शिल्लक …
Read More »‘आयफोन’ची निर्मिती आता भारतात टाटा ग्रुप करणार तैवानची कंपनी विस्ट्रॉनशी करार; आयफोनची निर्मित टाटा करणार
तंत्रज्ञानात संपूर्ण जगभरात दबदबा असणाऱ्या चीनला भारताने मोठा झटका बसला आहे, कारण आता भारतामध्ये आयफोनची निर्मिती होणार आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे.अॅपल पुरवठादार विस्ट्रॉनचा कारखाना ताब्यात घेण्याचा करार शुक्रवारी अंतिम झाला. समोर आलेल्या माहितीनुसार विस्ट्रॉनच्या संचालक मंडळाने …
Read More »५ जी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी; १ वर्षात तिसरा क्रमांक पटकावला जीओ ने अर्ध्याहून अधिक बाजारपेठ केली काबीज
देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण …
Read More »मलायका अरोराच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा वयाच्या ५० व्या वर्षी देखील दिवसागणिक वाढतंय मलायकाचं सौंदर्य
जुन्या दशकातील बॉलिवूडच्या अभिनेत्रींचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना सुंदर दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अनेक उपयुक्त माहिती चाहत्यांना देत असतात. आता देखील अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगताना दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सदर व्हिडीओमधील मलायका अरोराच्या माराठमोळ्या …
Read More »महाराष्ट्रात मदरसाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी माहिती दिली
मुंबई नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो म्हणाले की, आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राने मदरसांचे मॅपिंग (सर्वेक्षण) सुरू केले आहे. आतापर्यंत १२ जिल्ह्यांतून प्राथमिक माहिती येऊ लागली आहे. येत्या तीन महिन्यांत मॅपिंगच्या कामाला गती मिळणार आहे. उत्तर प्रदेश आणि आसाममध्येही मदरशांचे मॅपिंग केले जात आहे. मनोरंजन क्षेत्रात बालहक्कांचे …
Read More »कुणबी प्रमाणपत्र समितीला दिली पुढील महिन्यापर्यंत मुदतवाढ समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
तेलंगणा राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असल्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निजामकालीन नोंदी मिळण्यासाठी समिती तेलंगणाच्या संपर्कात आहे मात्र देशातील काही राज्यात निवडणूक लागलेल्या आहेत यात तेलंगणा राज्याचाही समावेश असल्याने निजामकालीन नोंदी …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा नेत्यांना गावात न येण्याचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नी चाललेल्या आंदोलनाची माहिती का दिली नाही असा सवाल उपस्थित करीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचे विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज …
Read More »उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले
शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya