पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्राचा दौऱा झाला. यावेळी विविध विकास कामांचा शुमारंभही मोदी यांच्या हस्ते पार पडला. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांनी मुंबईतील डायमंड बाजार गुजरातला पळवून नेला असा आरोप केला. त्यावर राज्यातील शिंदे सरकारचे आणि एकनाथ शिदें समर्थक …
Read More »मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर राज्य सरकार थोडेसे नरमले सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक
मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीच्या घोषणा देत २९ नोव्हेंबरपासून गावागावात सामूहिक आमरण उपोषणाचे आवाहन केले. तसेच या आमरण उपोषणाच्या कालावधीत कोणाला काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा दिला. तसेच आगामी काळात आणखी आंदोलन तीव्र करणार असल्याचे अंतिम इशारा दिला. त्यानंतर …
Read More »पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही
राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, कंत्राटादारावर कारवाई की खोके घेऊन… नारळ फोडला पण कामे ही पडूनच... कारवाई काय
शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष,आमदार आदित्य ठाकरे यांनी मुबंई महापालिका रस्ते घोटाळा, फर्निचर घोटाळया बद्दल पालिका आयुक्तांना प्रश्न उपस्थित करत पालिका प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सिनिडिकेट बद्दल आवाज उठवला. पालिका आयुक्तानी कोणती कारवाई केली असा जाब विचारला आहे. आदित्या ठाकरे यांनी आज दादर येथील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत पालिका …
Read More »शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर, कदाचित नीट ब्रीफींग झाले नसावे मोदी सरकारने साखरेची निर्यात बंद केली, आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ नये म्हणून निर्यात बंद
दोनच दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. ते शेतकऱ्यांसाठी फार केले अशा पध्दतीने वावरतात. मात्र ते देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी फार काही करू शकले नाहीत असा आरोप शरद पवार यांचे नाव घेता शिर्डी येथील जाहिर कार्यक्रमात केला. त्यावर काल रायगड येथे झालेल्या एका बँकेच्या कार्यक्रमात …
Read More »बीएसएफ मध्ये एएसआय चा पगार किती आहे? वाचा सविस्तर वृत्त बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कर्मचाऱ्याला कोणत्या सुविधा मिळतात
बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ( केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) मध्ये करिअर बनवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पगाराचा तपशील पाहण्याचा फायदा होईल. निवडलेल्या उमेदवारांना मिळणार्या मासिक पगारात अतिरिक्त भत्ते आणि इतर लाभांचा समावेश होतो. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा एक भाग आहे आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. बॉर्डर सिक्युरिटी …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन, कुणाच्या दारात जाऊ नका अन…. मराठा समाजाच्या पोरांची काळजी असेल तर अधिवेशन घ्या
राज्यातील मराठा समाजातील पोरांना आरक्षण मिळावे यासाठी उद्यापासून गावागावातील मराठा समाजाने सामुहिक आमरण उपोषणाला सुरुवात करावी असे आवाहन मराठा आरक्षण कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी करत या आमरण उपोषणा दरम्यान कोणाच्या जीवाला काही झाले तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर असणार आहे असा इशारा राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला. जालना जिल्ह्यातील आंतरावली …
Read More »‘१२ वी फेल’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '१२ वी फेल' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित बहुप्रतिक्षित १२ वी फेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग मिळवली आहे. शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या यशस्वी सुरुवातीमुळे चित्रपटसृष्टीतच नव्हे तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला भ-भरून प्रतिसाद दिला आहे. अतिशय प्रतिभावान विक्रांत मॅसी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाबद्दल आधीच बरीच चर्चा होती, …
Read More »नारायण मूर्तींचा तरुणांना सल्ला; जगाशी स्पर्धा करण्यासाठी वर्क कल्चर बदलावे मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन म्हणा, हा माझा देश आहे
आर्थिक बाजूंसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती अर्थात काम करण्याची बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी दिला आहे.त्यांच्या मते भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. हे वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम …
Read More »बिल गेट्स यांचा आज वाढदिवस, जाणून घ्या कसे झाले गर्भश्रीमंत आज माइक्रोसॉफ्ट चे फाउंडर बिल गेट्स यांचा ६८ वा वाढदिवस
जगातील आघाडीच्या अब्जाधीशांची चर्चा करतो तेव्हा बिल गेट्स यांचे नाव नक्कीच समोर येते. बिल गेट्स यांचे नाव माहीत नसलेला क्वचितच जगात कोणी असेल. आज २८ ऑक्टोबरला बिल गेट्स यांचा ६८ वा वाढदिवस आहे. २८ ऑक्टोबर १९५५ रोजी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या बिल यांनी १९७५ मध्ये पॉल ऍलनसोबत मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीची सह-स्थापना …
Read More »
Marathi e-Batmya