मागील दोन अडीच वर्षापासून राज्यातील महायुती सरकारचा कारभार विनाविघ्न आणि कुरबुरीविना सुरु असल्याचा देखावा किंवा राजकिय गरज म्हणून तसे चित्र राज्याच्या राजकारणात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच सहकारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाची नवी खेळी आता नव्याने महायुती सरकारकडून सुरु झाली आहे. …
Read More »जयंत पाटील यांची इशारा, तर एमपीएससी लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती
एमपीएससीत सरकारी हस्तक्षेप वाढत असल्याने एमपीएससीची स्वायत्तता धोक्यात असल्याचे वृत काही वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारी हस्तक्षेप वाढल्याने एमपीएससी MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागेल अशी भीती व्यक्त केली. जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जलद निकालाची गरज महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून व्यक्त केली चिंता
महिलांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी देशाला गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जलद निकालाची गरज आहे. महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा या समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मत व्यक्त करत परंतु महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत, मात्र आपल्याला ते अधिक सक्रिय करणे आवश्यक असल्याची गरजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. …
Read More »देशातील प्रमुख कोअर सेक्टरमधील उत्पादनात उंच्चांकी वाढ उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतील माहिती
आठ प्रमुख उद्योगांची वाढ जुलैमध्ये दोन महिन्यांच्या उच्चांकी ६.१ टक्क्यांवर पोहोचली, जून २०२४ मध्ये ५.१ टक्क्यांच्या वरच्या सुधारित वाढीपेक्षा ८.५ टक्के जास्त होता तथापि, नवीनतम जुलै २०२३ च्या कमी होती. एप्रिल-जुलै २०२४ या कालावधीसाठी, मुख्य उद्योगांची वाढ ६.१ टक्के होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ६.६ टक्के वाढीपेक्षा कमी होती, …
Read More »विस्तारा मधील परदेशी गुंतवणूकाला केंद्राची मंजूरी कराराचा पहिला टप्पा पूर्ण
सिंगापूर एअरलाइन्स (SIA) ला एअर इंडियासोबतच्या विलीनीकरणाच्या करारामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारत सरकारची मंजुरी मिळाली आहे. एअरलाइनने एक्सचेंज फाइलिंगमध्ये विकासाची पुष्टी केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा जाहीर झालेल्या करारातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मंजुरीमुळे एसआयए SIA आणि टाटा सन्स Tata Sons मधील विस्तारा या संयुक्त उपक्रमाचे एअर …
Read More »फिनटेक फेस्ट मध्ये भारत कनेक्टची घोषणा आरबीआयचे कार्यकारी संचालक विवेक दीप यांच्याकडून माहिती
ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) २०२४ मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे कार्यकारी संचालक विवेक दीप यांनी भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) ची भारत कनेक्टमध्ये पुनर्ब्रँडिंग करण्याची घोषणा केली. या महत्त्वपूर्ण बदलाचे उद्दिष्ट बीबीपीएस BBPS ब्रँडचे पुनरुज्जीवन आणि वर्धित करणे आहे. एनपीसीआय NPCI भारत बिलपे लिमिटेड (NBBL) द्वारे विकसित भारत …
Read More »बीपीसीएल उभारणार ३२ हजार कोटी रूपयांचे कर्ज कर्ज उभारणीसाठी एसबीआय बँकेशी चर्चा सुरु
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) सुमारे ३२,००० कोटी रुपये ($३.८ अब्ज) उभारण्यासाठी कर्जदारांशी चर्चा करत आहे, जे या वर्षी देशातील सर्वात मोठे स्थानिक चलन कर्ज असू शकते, ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे. सरकारी तेल कंपनीला आधीच स्वारस्य अभिव्यक्ती प्राप्त झाली आहे, देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, या व्यवहाराचे …
Read More »अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा ६ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन
राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर …
Read More »पंतप्रधान मोदी यांची आशा, वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ
देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ …
Read More »पंतप्रधान मोदींनी मुख्य सचिव सौनिक यांचे नाव घेत राज्य सरकारला लगावली चपराक महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण केंद्रालाही लाजवतय
मागील काही वर्षात महाराष्ट्रातील महिला विकास व नारी सशक्तीकरणाबाबत महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असून देशापेक्षा महाराष्ट्राचे काम जास्त चांगले असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव घेत हा महिला अधिकारी चांगले काम करत असल्याचे वाढवण बंदरानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राज्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya