मुंबई

मुंबई मेट्रो मार्ग- ५ च्या ठाणे- भिवंडी- कल्याणच्या कामात ३ वर्षांची दिरंगाई कामात उशीर केला म्हणून २०.८८ लाखाचा दंड -आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

मुंबई मेट्रो मार्ग- ५ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे.आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरतेची बाब पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प …

Read More »

रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार …

Read More »

नरहरी झिरवाळ यांचा इशारा, सार्वजनिक आरोग्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही मंत्र्यांच्या उपस्थितीत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून भेसळयुक्त दूध पकडले

राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांच्या पुरवठा व विक्रीवर बंदी घालण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह १२ व १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील माणखूर्द, माणखूड येथील एकूण चार चौकात छापे टाकले, बाहेरून मुंबईत येणारे दूध जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एका टँकरमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एफडीए विभागाच्या …

Read More »

बेघरांच्या नजरेतून मुंबईची टिपलेली छायाचित्रे अचंबित करणारी माय मुंबई प्रोजेक्‍ट फोटो' प्रदर्शनाचे उत्‍साहात उद्घाटन

जे स्‍वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टीपेलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजाने नाकारलेल्‍या बेघरांच्‍या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौराद्गार बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. निमित्‍त होते, ‘माय मुंबई प्रोजेक्‍ट फोटो’ प्रदर्शनाच्‍या उद्घाटनाचे ! ‘पहचान’ संस्थेच्या माध्‍यमातून ५० बेघर नागरिकांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून …

Read More »

पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार

पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »

माकपाच्या मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड झोपडपट्टीवासियांचे प्रश्न आणि मीरा भाईंदर रेल्वे प्रश्नी आवाज

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची रविवारी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी निवड करण्यात आली. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली. तर मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली. शैलेंद्र कांबळे साधारण …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या संधी १७२ पदांसाठी दोनच दिवस राहिले अर्ज भरण्यासाठी

बँक ऑफ महाराष्ट्र १७२ रिक्त जागा भरण्यासाठी व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. नोंदणी कालावधी २९ जानेवारी रोजी सुरू झाला आणि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी. निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी (आवश्यक असल्यास) आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, ४०० वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करण्याचे भाजपा युती सरकाचे षडयंत्र

राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील ४०० वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी,… गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांचे पूनर्वसन वांद्र्यातच करा वांद्र्यातील रहिवाशांचे मालाड-मालवणीत पुनर्वसन का? ३०५ चौरस फुटांची घरे देण्याच्या हमीचे काय झाले?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूचा प्रकल्प वांद्रे शासकीय वसाहतीत उभारला जात आहे. या प्रकल्पाला कुठलाही विरोध नाही. मात्र, गेल्या ५० वर्षांपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांवर आणि व्यावसायिकांवर अन्याय करु नका. स्थानिकांचे पुनर्वसन वसाहतीतच किंवा जवळच्या परिसरातच करावे आणि या मागणीवर निर्णय होईपर्यंत PAP सदनिकांची वाटप प्रक्रिया आणि सोडत कार्यक्रमाला स्थगिती द्यावी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नाही तर अदानीच्या ‘लगान’ वसुलीसाठी झोपडपट्टीतील छोट्या व्यावसायिकांवर कर आकारणी मोठा आर्थिक आघात, मुंबईकरांचा आर्थिक कणा मोडणा-या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा जुमलेबाजी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना लुटून लाडके उद्योगपती व लाडके कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. मुंबईतील छोट्या उद्योगांवर कर आकारण्याचा निर्णय हा कष्टकरी मुंबईकरांना लुटणारा आहे. दोनपैकी एक मुंबईकर झोपडपट्टीत राहत असल्याने हा त्यांच्यावरचा मोठा आर्थिक आघात आहे, त्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल बीएमसीच्या या …

Read More »