पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन …
Read More »विरोधकांच्या विरोधानंतर एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारचा निर्णय
विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि आक्षेपांनंतर केंद्राने लोकसभेत प्रस्ताव मांडल्यावर, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्तावित कायदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करतो, या विरोधी पक्षाच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यातही जोरदार वाद झाला. …
Read More »काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार संसदेत उत्तर देणार परंतु विरोधकांनी त्यांच्या उत्तरात अडथळे आणू नये-किरेन रिजिजू
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …
Read More »भाजपाकडून डिलिमिटेशन आणि एफसीआरए विधेयक संसदेत मांडणार घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते
बुधवारी दुपारी संसदेच्या दालनांमध्ये या अटकळींनी गजबजले होते की सरकार या आठवड्यात एफसीआरए (FCRA) विधेयक पुढे रेटणार की डिलिमिटेशन विधेयकासारख्या मोठ्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी ते पुढे ढकलणार. परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यासाठी सरकारला साध्या बहुमताची आवश्यकता असली तरी, ही घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते. १३१ …
Read More »दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संसदेत, ५ पेक्षा जास्त वेळा तहकूब लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित
सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या मोर्चाचे पडसाद संसदेत उमटले. त्यातच विद्यार्थी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संसदेत शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत केली. राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मागणी करताच उपसभापतींकडून संसदेचे कामकाज स्थगित केले …
Read More »१३०व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीचा महाराष्ट्रात अभ्यास दौरा समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह आणि विधि व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, न्यायिक संस्था व विधिज्ञ संघटनांसमवेत बैठक
संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने संविधान (१३०वी दुरुस्ती) विधेयक २०२५, जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी यांनी हॉटेल ताज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संविधान (१३०वी दुरुस्ती) विधेयक २०२५ तसेच …
Read More »दक्षिण भारतीय राज्ये डिलिमिटेशन प्रक्रियेमध्ये फारसे काही गमावणार नाहीत लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढण्याची शक्यता
डिलिमिलेट्शनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांच्या संख्येत दीडपट वाढ होईल आणि कोणत्याही राज्याची संसदेतील सध्याची राजकीय ताकद कमी होणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी (१५ एप्रिल २०२६) सांगितले. गुरुवारी (१६ एप्रिल) जेव्हा ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ आणि डिलिमिटेशन ‘सीमांकन विधेयक’ यावरील चर्चा संसदेत सुरू होईल, …
Read More »संसदेत तृतीयपंथी विधेयकाला दिली मंजूरी राज्यसभेतही विधेयकाला मिळाली मंजूरी
राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर, संसदेने बुधवारी (२५ मार्च, २०२६) तृतीयपंथी व्यक्तींच्या संरक्षण आणि हक्कांसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले, ज्यात सामाजिक प्रवृत्तींना कायद्याच्या कक्षेतून वगळण्याचा प्रस्ताव आहे. तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा कायदा २०१९ मध्ये सुधारणा करू पाहणाऱ्या या विधेयकात, अशा व्यक्तींना होणाऱ्या त्रासाच्या तीव्रतेनुसार श्रेणीबद्ध शिक्षेची तरतूदही आहे. हे …
Read More »दिल्ली पोलिसांकडून लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या प्रसाराविरोधात विरोधात गुन्हा दाखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अद्याप मंजूरी दिली नाही
माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाच्या सोशल मीडियावर झालेल्या कथित प्रसाराबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे एका अधिकृत निवेदनात सोमवारी सांगण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे एक अप्रकाशित पुस्तक मिळाले होते, जे संरक्षण मंत्रालयाकडून (MoD) मंजुरीशिवाय प्रसिद्धीसाठी पाठवायचे नव्हते आणि …
Read More »रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, रेल्वेची आर्थिक परिस्थिती सुधारली संसदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी, २०२६) सांगितले की, गेल्या १० वर्षांत रेल्वे विभागाची आर्थिक स्थिती खूप सुधारली आहे आणि सर्व खर्च भागवल्यानंतर आता विभागाकडे थोडा महसूल शिल्लक आहे. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०१४-२४ या काळात ५.०४ लाख नोकऱ्या …
Read More »
Marathi e-Batmya