Editor

माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर निहंग जसपाल सिंग यांचा कृपानने हल्ला बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथील गुरुद्वारात धारदार शस्त्राने हल्ला झाला, असे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला दुपारी १.४५ च्या सुमारास गुरुद्वारा माता साहिब देवन जी मुगत येथे झाला, जिथे बादल भेट देण्यासाठी गेले होते. हल्लेखोराची ओळख निहंग जसपाल सिंग तेजपाल …

Read More »

सरन्यायाधीश सुर्यकांत यांना निमंत्रित करण्यास विरोध, बीसीआयची थेट विद्यार्थ्यांच्या वकिल नोंदणीवर बंदी हैद्राबादच्या नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर बंदीची बीसीआयचा निर्णय

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांना निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे, ‘नालसार’ (NALSAR) मधील २०२६ मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने (BCI) तूर्तास स्थगित केली आहे. बीसीआय BCI ने कुलगुरूंकडून याप्रकरणी अहवाल मागवला असून, …

Read More »

प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणा करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲउ. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, राज्यातील १० नगर पंचायती आणि परिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी गेल्या दीड वर्षात १०० हून अधिक शहरांच्या विकास आराखड्यांना मान्यता

राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात राज्य शासनाने सुमारे १०० पेक्षा अधिक …

Read More »

वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश, फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे आणि वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी दिले निर्देश

नवी मुंबईतील फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि विविध वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी दिले. नवी मुंबईच्या डी.पी.एस. तलाव परिसराचे संवर्धन करून फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासोबतच नेरुळ सेक्टर ५२-ए परिसराचा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. वर्षा निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिममधील धोकादायक भागांचे ऑडिट करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी एप्रिलमध्ये करूनही बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात व त्यानंतर प्रशासनाला जाग येते.वारंवार अशा घटना घडत असूनही बीएमसीला जनतेच्या जीवाचे काहीही पडलेले नाही. पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सुरक्षेसाठी ठोस …

Read More »

अभिजीत दीपके यांची घोषणा, जंतर मंतर सीजन-२ लवकरच बैठकीसाठी हॉल न देण्यासाठी भाजपाचा मालकांवर दबाव

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …

Read More »

विरोधकांच्या विरोधानंतर एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारचा निर्णय

विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि आक्षेपांनंतर केंद्राने लोकसभेत प्रस्ताव मांडल्यावर, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्तावित कायदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करतो, या विरोधी पक्षाच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यातही जोरदार वाद झाला. …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान मोदी, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी हास्यविनोदात प्रियांका गांधी वाड्राही लग्न सोहळ्यात उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत हलक्याफुलक्या गप्पा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सपा) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असल्याचा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या रिसेप्शनमधील नाही. या …

Read More »