विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे, असे कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्याने सांगितले. भारताचा ३१५ अब्ज डॉलर्सचा सॉफ्टवेअर सेवा उद्योग एआय (AI) स्वीकारण्यासाठी धडपडत असताना ही टिप्पणी आली आहे, ज्यामुळे नोकरभरती, सॉफ्टवेअर विकास आणि करारांचे स्वरूप बदलत …
Read More »ब्रिक्स बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांच्यासाठी खास सुरक्षा व्यवस्था
ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी सुरक्षेचे चार-स्तरीय कवच (four-layer security cordon) उभारण्यात आले आहे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे दोन्ही नेते अनुक्रमे ११ आणि १२ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल होण्याची …
Read More »आरएसएसच्या तीन दशक जून्या हिंदूत्व लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करण्यास काँग्रेस आणि मुख्यमंत्री डि के शिवकुमार तयार कर्नाटक मंत्रिमंडळाची बैठक मंगळुरूमध्ये घेणार
कर्नाटकच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळाची (मंत्रिमंडळाची) बैठक पहिल्यांदाच राज्याच्या किनारपट्टीच्या भागात होणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (डीकेएस) यांच्या नेतृत्वाखालील सरकार १८ सप्टेंबर रोजी मंगळुरूमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. डीकेएस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे पाऊल प्रशासकीय असले, तरी त्यामागे २०२८ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार असलेला एक मोठा राजकीय संदेश दडलेला …
Read More »मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांच्यासाठी बहुजन समाज पार्टीचे दरवाजे बंद मायावती यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहिलत मांडली भूमिका
प्रकाश झा यांच्या २००३ मधील ‘गंगाजल’ चित्रपटात, एसपी अमित कुमार (अजय देवगण) यांनी निलंबित केल्यानंतर इन्स्पेक्टर बच्चा यादव (मुकेश तिवारी) हे आपण पोलीस दलात ‘आहोत’ की ‘बाहेर’ पडलो आहोत, या संभ्रमात आणि व्यथित अवस्थेत सापडलेले दिसतात. काही काळासाठी, मायावतींचे पुतणे आकाश आनंद हे देखील अशाच ‘आत-बाहेर’ होण्याच्या पेचप्रसंगात अडकल्याचे वाटत …
Read More »दादा भुसे यांचे आश्वासन, जिल्ह्यातील शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज
शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने करत आहेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या कुंभमेळ्यातील सीसीटीव्हीवर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील CCTV वर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जात असताना मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीही चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर
एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला पाहिजे. यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे. परीक्षा जगात होतात. आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत?,उलट AI मध्ये बारामती, सातारा, सांगलीचा शेतकरी उतरला आहे. महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये …
Read More »राज्यात काही जिल्ह्यांना वादळी पाऊस व वीजांचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी इशारा
मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. १२ सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिल्लीतून गुजरातच्या केवाडिया येथे हलवला
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय …
Read More »
Marathi e-Batmya