झारखंड लोकसेवा आयोगाचे (JPSC) माजी अध्यक्ष एल. खियांगटे यांना आयोगाच्या १४ व्या नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील आरोपांप्रकरणी राज्य सीआयडीने अटक केली आहे. जेपीएससीची १४ वी नागरी सेवा परीक्षा घेण्यासाठी काळ्या यादीत टाकलेल्या टीडीपीएल (TDPL) या कंपनीला पॅनेलवर का घेण्यात आले, यावरून एल खियांगटे यांची चौकशी सुरू होती. झारखंडचे माजी मुख्य सचिव …
Read More »झारखंडमध्ये विधानसभेजवळ विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज सरकार आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये तीन वेळा चर्चा, मागण्या मान्य करण्याचे आवाहन
झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करणारे हजारो नोकरी इच्छुक सोमवारी विधानसभेजवळ पोलिसांशी भिडले. त्यांना विधानमंडळापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला. राष्ट्रध्वज आणि भरती परीक्षा रद्द करण्याची व स्वतंत्र चौकशीची मागणी करणारे फलक घेऊन आलेल्या आंदोलकांनी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही अनेक अडथळे ओलांडले. अनेक …
Read More »सुप्रिया सुळे यांची माहिती, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार जंतर-मंतरवरील आंदोलनाची SIT चौकशी करा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील सर्व आठही खासदार आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी रीतसर वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीचे फोटोही आम्ही तुम्हाला नक्की देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …
Read More »उदय सामंत यांची माहिती, समृद्ध मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृतीला जागतिक व्यासपीठ दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद
मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अथक परिश्रमामुळे मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचा झेंडा देशाच्या राजधानीतही दिमाखाने फडकत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, पदभरती, पदोन्नतीला गती द्या पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार
राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री …
Read More »अमित शाह यांची घोषणा, महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय …
Read More »२०२६ च्या पहिल्या सहा महिन्यात कॅनडाने ३ हजार ३२३ भारतीयांना परत पाठवले स्थलांतराचे नियम कडक केल्याने व्हिसा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परत पाठवणी
कॅनडाने २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच ३,३२३ भारतीय नागरिकांना परत पाठवले (deport केले) आहे. ओटावा (कॅनडा सरकार) स्थलांतराचे नियम कडक करत असताना आणि भारतीय विद्यार्थ्यांमधील कॅनडाचे आकर्षण हळूहळू कमी होत असताना, ही संख्या आधीच गेल्या वर्षीच्या विक्रमाच्या जवळ पोहोचली आहे. जानेवारी ते जून या काळात, कॅनडाने जवळपास तितक्याच भारतीयांना परत …
Read More »केरळातील प्रश्नमंजूषेत स्वा. सावकरांशी निगडीत प्रश्नावरून गदारोळ कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाला ब्रिटीशाकडून सर्वात कठोर शिक्षा मिळाली?
सामाजिक विज्ञान क्लब असोसिएशनने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रश्नमंजुषेसाठी वापरलेल्या प्रश्नपत्रिकेत व्ही. डी. सावरकरांचा समावेश असल्याने केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे. ही प्रश्नमंजुषा गुरुवारी कासारगोडच्या मंजेश्वरम आणि कुंबला उप-जिल्ह्यांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. हा वाद पाचव्या टाय-ब्रेकर प्रश्नावर केंद्रित आहे, ज्यामध्ये विचारले होते, “कोणते स्वातंत्र्यसैनिक ज्यांना ब्रिटिशांकडून सर्वात कठोर …
Read More »युपीआय UPI वापर नागरिकांसाठी फ्रि मात्र काही व्यापाऱ्यांना शुल्क भरावे लागण्याची शक्यता अर्थ मंत्रालयाची माहिती, एमडीआऱ शुस्क लागू करणार
भारत सरकारने शनिवारी सांगितले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआय (UPI) द्वारे पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही, तर भविष्यात मर्यादित व्यापारी व्यवहारांसाठी नाममात्र मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात एमडीआर (MDR) लागू केला जाऊ शकतो. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) युपीआय UPI व्यवहार पूर्णपणे विनामूल्य राहतील. तसेच, …
Read More »
Marathi e-Batmya