काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक खास लेख लिहित निवडणूक आयोगाच्या मदतीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांकडे जाण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा अशी सूचना केली. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रातील …
Read More »खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …
Read More »विश्वास उटगी यांचा आरोप, आरबीआयच्या पतधोरणामुळे कर्ज वाढीला चालना, पण ठेवीदारांचा बळी पतधोरणावरून काँग्रेस नेते व बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांची टीका
रिझर्व्ह बँकेने ६ जून रोजी आपले नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६% वरून थेट ५.५% इतका अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तज्ज्ञ फक्त पाव टक्क्याची कपात अपेक्षित धरत असताना रिझर्व्ह बँकेने अधिक आक्रमक भूमिका घेत अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी आकडेवारी नुसार, देशाचा जीडीपी GDP वाढीचा दर …
Read More »राज ठाकरे यांची मागणी, मुंबई रेल्वेसाठी वेगळं महामंडळ हवं, सरकार लक्षच देत नाही मुंबईत येणारे लोंढे मोठे, रस्ते, पूल, त्यांच्यासाठीच शहराचं नियोजन विस्कटलं
मुंब्रा स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून ७ ते ८ प्रवाशी पडल्याची दुर्देवी घटना घडली. तसेच या घटनेत ५ प्रवाशांच्या मृत्यू झाला. या घटनेवरून मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत राज्यातील भाजपा सरकार आणि मध्य रेल्वेवर आरोप आणि टीकेला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारचे बळी निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा
ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला …
Read More »मुंब्रा ते दिवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडून ४ जणांचा मृत्यू तर ७ ते ८ जण जखमी जखमींना तात्काळ रूग्णालयात राज्य सरकारकडून
सोमवारी सकाळी ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून अनेक प्रवासी पडल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि सात ते आठ जण जखमी झाले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. या घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात सुरु करण्यात आल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कसाराला जाणारी ट्रेन दिवा-मुंब्रा …
Read More »सोशल मिडीया इन्फ्युएन्सर म्हणातो, विजय मल्ल्या गैरसमज असलेला देशभक्त पॉडकॉस्टमधून विजय मल्याबद्दल व्यक्त केले मत
काही दिवसांपूर्वी विजय मल्ल्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये विजय मल्ल्याने भारतातून पळून जाण्याआधी भाजपाचे नेते स्व. अरूण जेटली यांना भेटला होता. तसेच बँकांबरोबर थकीत कर्जप्रकरणी सेटलमेंट करावी असे सांगितल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. विजय मल्ल्याला गैरसमज असलेला देशभक्त म्हणून पुन्हा मांडण्याचा प्रयत्न एका नवीन पॉडकास्टमध्ये करण्यात आला …
Read More »सौदी अरेबियाकडून १४ देशांच्या नागरिकांना व्हिसा स्थगित ब्लॉक वर्क व्हिसा जारी करणे थांबवले
जागतिक कामगार प्रवाहात व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने, सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तान आणि नायजेरियासह १४ देशांमधील नागरिकांसाठी ब्लॉक वर्क व्हिसा जारी करणे तात्पुरते स्थगित केले आहे. जून २०२५ च्या अखेरीपर्यंत हे निलंबन वार्षिक हज हंगामासोबतच आहे आणि स्थलांतरित कामगारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या क्षेत्रांमध्ये त्याचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. कंपन्या जुळवून घेण्यासाठी …
Read More »एली लिलीच्या औषधांची तीन महिन्यात २४ कोटींची विक्री लठ्ठपणा आणि मधुमेहावरील औषध
फार्मारॅकने संकलित केलेल्या इंडियन फार्मा मार्केटच्या आकडेवारीनुसार, या मार्चमध्ये भारतात टाइप २ मधुमेह आणि लठ्ठपणासाठी लाँच झालेल्या एली लिलीच्या ब्लॉकबस्टर औषध मुंजारोने पहिल्या तीन महिन्यांत जवळपास ₹२४ कोटींची विक्री नोंदवली आहे. मार्चमध्ये औषध सादर झाल्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये वाढ आणि रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे हे आकडे दर्शवतात. आठवड्यातून एकदा त्वचेखालील पद्धतीने …
Read More »भारतामुळे सिंधू नदीचा प्रवाह पाकिस्तानात झाला कमी जवळपास १५ टक्क्याने प्रवाहाच्या गतीत घट
पाकिस्तानच्या सिंधू खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह झपाट्याने कमी झाला आहे, असे सीएनएन-न्यूज१८ ने रविवारी वृत्त दिले. पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रमुख धरणांमधून सोडण्यात १५% घट झाली आहे. या मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे प्रमुख जलाशय त्यांच्या मृत साठवण पातळीच्या जवळ पोहोचले आहेत, ज्यामुळे खरीप हंगामाच्या आधीच चिंता निर्माण …
Read More »
Marathi e-Batmya