२७ मार्च रोजी बलेंद्र ‘बालेन’ शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारून १५० दिवस झाले आहेत. ते असे वाटत होते की, त्यांनी अखेर जुन्या नेत्यांच्या वर्चस्वाखालील नेपाळचे राजकीय चक्र मोडले आहे. मात्र, ही प्रतिमा त्यांच्या राजवटीच्या पहिल्या १५० दिवसांतही टिकली नाही. एक माजी अंडरग्राउंड रॅपर, स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि काठमांडूचे महापौर …
Read More »अमरावती स्त्री रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला आग, तीन बालकांचा मृत्यू आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आदेश
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवी इमारतीतील शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. सोमवारी पहाटेच्या वेळी अति दक्षता विभागातील व्हेंटीलेटरचा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत
दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या x हँडलवरून म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाऊनही, आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि सामाजिक जातीव्यवस्थेचे रक्षण …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’ सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोल ताशाला जागतिक नामांकन इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. रेशीमबाग मैदानावर मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम …
Read More »काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार ! सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान शिबिर; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती
काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद …
Read More »केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची स्पष्टोक्ती, आरक्षण ही घटनात्मक तरतूद कोणाच्या सांगण्याने ना संपवली ना कोणाला दिली
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, कोणाच्याही मागणीनुसार आरक्षण रद्द केले जाऊ शकत नाही. पिढ्यानपिढ्या सामाजिक भेदभावाला सामोरे गेलेल्या समाजांना पाठिंबा देण्यासाठी हा एक घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना चिराग पासवान यांना, आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याच्या मागणीसाठी जंतर मंतर …
Read More »छात्रों की गुंजच्या यशस्वीतेनंतर राहुल गांधी यांना भाजपा सेक्रेटरी स्मृती इराणी यांचे आवाहन महिला विधेयकाला पाठिंबा द्या आणि वंदे मातरम पूर्ण म्हणा
भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विधानमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे आणि काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन करण्याचे आवाहन केले. पुण्यातील त्यांच्या ‘छतरों की गुंज’ या जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींना “पितृसत्ता मोडून काढा” असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी …
Read More »सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा, विद्यार्थ्यांचा विश्वासघात करू नका दिलेला शब्द पाळा दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांची सरकारने अद्याप माहिती दिली नाही
कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी- २५ जुलै रोजी आपले देशव्यापी आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवर केंद्राने दिलेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक घेणार आहे. कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी पक्षाने म्हटले आहे की, ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे सरकारने अद्याप औपचारिकपणे कळवलेले नाही. …
Read More »
Marathi e-Batmya