संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचे तंत्रज्ञान देशांतर्गत उत्पादनासाठी भारतीय संरक्षण कंपन्यांना हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशाच्या संरक्षण परिसंस्थेमध्ये भारतीय उद्योगाची भूमिका विस्तारण्याच्या आणि प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींच्या अधिक स्वदेशी उत्पादनास सक्षम करण्याच्या दिशेने …
Read More »अमेरिकेचे लष्करी विमान रशियाच्या व्नुकोवो विमानतळावर युक्रेन लढाईच्या पार्श्वभूमीवर वॉशिग्टंन आणि मास्कोत तणाव
मंगळवारी अमेरिकेचे एक लष्करी विमान रशियाच्या ‘व्नुकोवो’ (Vnukovo) विमानतळावर उतरले. युक्रेनमधील संघर्षामुळे वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यात तणाव असताना घडलेल्या या रहस्यमय लँडिंगमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विविध अहवाल आणि ‘फ्लाईट रडार’च्या माहितीनुसार, हे विमान बहुधा ‘बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३’ (Boeing C-17 Globemaster III) असावे; हे प्रामुख्याने अमेरिकन हवाई दलाद्वारे …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे चार निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. त्यातील पहिला निर्णय हा क्रिडा विभागातील नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश करण्यात आला. याशिवाय नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल महाराष्ट्राने देशासमोर ठेवली डिजिटल सामर्थ्याची यशोगाथा · देशातील पहिले स्वयंचलित ई ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित
देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे. त्याचेच उदाहरण ही ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली आहे. ही प्रणाली गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक उत्तम यशोगाथा देशासमोर ठेवली असल्याचे गौरवोद्गारही काढले. …
Read More »वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया वाहन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडणार
वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाईन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात आले आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाईन परिवहन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील जळीतकांडाची सखोल चौकशी करून शिक्षा करा राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? जळीतकांडाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे. भंडाऱ्यातील रुग्णालयात असाच प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णलयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते, त्याचे काय झाले, कशा प्रकारे फायर ऑडिट करण्यात आले. या जळीत कांडांशी संबधितांची सखोल चौकशी करून दोषींना …
Read More »सर्जिया गोर यांची खळबळजनक महिती, पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे अशी भारताची विनंती फ्रान्समधील डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या पत्रकार परिषदे दरम्यानची घटना
फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे, अशी भारताने अमेरिकेला विशेष विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला सहमती दर्शवली, पण नंतर ते ही विनंती विसरल्यासारखे दिसले आणि …
Read More »मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची घोषणा, वर्षाला ३ एलपीजी सिलेंडर, तृतीयपंथीयांना मोफत बस प्रवास चेन्नई जवळचा परंदूर येथील विमानतळ शेतकऱ्यांच्या विरोधानंतर दुसरीकडे हलविणार
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत मोफत योजनांची नवीन मालिका जाहीर करताना, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी (LPG) सिलिंडर देण्याची घोषणा केली. ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स’ (Annapoorani Super Six) नावाची ही योजना २०२७ च्या पोंगल सणापासून लागू केली जाईल आणि याचा …
Read More »सौदीहून परतलेले नागरिक जास्त परंपरावादी, अभ्यासातून माहिती पुढे स्थलांतरातून सामाजिक आणि लैंगिंक दृष्टीकोन, २०२२ च्या अहवालातून माहिती पुढे
दशकांपासून, केरळमचे आखाती देशांशी असलेले संबंध परदेशातून पाठवलेल्या पैशांवर (रेमिटन्सवर) अवलंबून राहिले आहेत. परदेशात काम करणाऱ्या मल्याळी लोकांच्या कथा म्हणजे घरी पाठवलेले पैसे, त्यातून बांधलेली घरे आणि आखाती देशांतील कमाईमुळे ज्या कुटुंबांचे जीवन बदलले आहे, त्यांच्याबद्दल होत्या. परंतु जागतिक बँकेच्या एका अभ्यासाने त्या स्थलांतराचा एक “चिंताजनक” पैलू समोर आणला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya