पुणे जिल्ह्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणे हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, एल आय टी जगाला उत्तम इंजिनियर्स देईल एल आय टी च्या प्रस्तावित संकुलाचे भूमिपूजन
आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचे काम एल आय टी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते …
Read More »दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ महावितरणची प्रसिद्धीपत्रकान्वये माहिती
राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. …
Read More »शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा
केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी फडणवीसांनी थापा मारण्यापेक्षा कृती करावी, महिला सुरक्षेवर भाजपा सरकार गंभीर नाही, महिला अत्याचार रोखण्यासाठी बनवलेला शक्ती कायदा मोदी सरकारकडे मंजूरीसाठी पडून..
पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …
Read More »नसरापूर अत्याचार प्रकरणी बाल हक्क आयोग सक्रिय कठोर शिक्षेसाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीची शिफारस
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगीताई तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिच्या पालकांशी व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग …
Read More »‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन
यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र …
Read More »पूर्व दिल्लीत इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा गुदमरून मृत्यू पंतप्रधान मोदी यांच्याकडून मदतनिधी जाहिर, घटना पहाटे घडली
लोखंडी जाळ्या, बिघडलेले स्मार्ट डोअर लॉक आणि दाटीवाटीच्या रचनेमुळे पूर्व दिल्लीतील एक निवासी इमारत रविवारी मृत्यूचा सापळा बनली. पहाटे ३.४० ट्या सुमारास इमारतीत आग लागली. काही वेळातच आग वेगाने पसरली आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. इमारतीच्या रचनेतील त्रुटी आणि ताणतणावात अयशस्वी ठरलेल्या सुरक्षा उपायांमुळे …
Read More »गिरिष महाजन यांना जाब विचारणाऱ्या त्या महिलेने सांगितली त्या दिवशीची हकीकत त्यांच्या अडचणीकडे सगळ्यांनी केले होते दुर्लक्ष
वाहतूक कोंडीदरम्यान एका व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्र्याला जाब विचारताना दिसलेल्या टीना चौधरी यांनी सविस्तर हकीकत सांगितली आहे. परिस्थिती चिघळण्यापूर्वी एक तासाहून अधिक काळ आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे. “नमस्कार, मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एका महिलेला पाहिले असेल. ती मुलगी मी आहे. माझे नाव टीना चौधरी …
Read More »निवडणूक आयोगाकडून फाल्टा मतदारसंघात फेरमतदान निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याने पुर्नमतदान
भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान “गंभीर निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग” झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे आदेश देण्यात आले. आपल्या निर्देशात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर अनियमितता आढळून आल्याने, पूर्वीची …
Read More »
Marathi e-Batmya