Editor

कोरोना : २५ लाख घरगुती विलगीकरणात मात्र दैंनदिन बाधित कमीच ६ हजार ४१७ नवे बाधित, १० हजार ४ बरे झाले तर १३७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात तब्बल २५ लाख कोरोना रूग्ण घरगुती विलगीकरणात असून १४ हजार १७० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्णांची संख्या आजही कमी असून आली असून २४ तासात ६ हजार ४१७ आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ४० हजार १९४ तर एकूण बाधितांची संख्या १६ लाख …

Read More »

सर्वोच्च असो किंवा कोणतेही न्यायालय ६ महिन्यानंतर स्थगिती आदेश संपुष्टात येणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर

Mantralay

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील एखाद्या क्रिमिनल किंवा दिवाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासह देशातील कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली असेल मात्र त्यास ६ महिन्याचा कालावधी उलटून गेला असेल तर त्या स्थगितीचा आदेश आपोआप रद्दबातल होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे आदेश जारी करण्यात आल्याचे …

Read More »

महाराष्ट्रातही कोरोना लस मोफत देशातल्या सगळ्याच मिळणार असल्याची अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा भाजपाने केली. त्यानंतर अनेक राज्यांनी मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज्यातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगत देशातील प्रत्येकालाच मोफत लस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिहार निवडणूकीत …

Read More »

फडणवीस म्हणाले, विश्रांती घ्यावी अशी परमेश्वरांची इच्छा असावी म्हणून कोरोनाची लागण संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आणि विलगीकरणात राहण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सत्यनारायण यांनी ईश्वराच्या करणीमुळे देशात कोरोनाची साथ असल्याचे अजब तर्कट मांडले. त्याचधर्तीवर आता भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनीही सतत काम करत राहील्याने आपण विश्रांती घ्यावी ईश्वराची असावी म्हणून कोरोनाची लागण झाल्याचे अजब तर्कट मांडले. त्यामुळे ईश्वरामुळे कोरोनाची लागण …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना फसविणारी भाजपाचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके व घरे यासाठी ५,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या ९,७७६ कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी २,६३५ कोटी रुपये, नगर विकाससाठी ३०० कोटी,  महावितरण करीता २३९ कोटी रुपये, जलसंपदा करीता १०२ कोटी रुपये, ग्रामीण …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत राज्यपाल कोश्यारींना दिलेल्या प्रतित्तुरासह धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहील्याबद्दल केले अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणत त्यांना चक्क धार्मिक भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. मात्र तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी धार्मिक भूमिका घेण्याऐवजी धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलेरिझमच्या बाजूने उभे राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या या …

Read More »

कोरोना : बाधितांची संख्या झाली १ लाख ५० हजाराहून कमी ७ हजार ३४७ नवे बाधित, तर १३ हजार २४७ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आज १३,२४७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,४५,१०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.५२ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ७३४७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधिकांची संख्या १६ लाख ३२ हजार ५४४ वर पोहोचली …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना राज्यात ५९ औषध केंद्र केले निश्चित

मुंबई : प्रतिनिधी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे …

Read More »

कोरोना : आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी ; बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर ७ हजार ५३९ नवे बाधित, १६ हजार १७७ बरे झाले तर १९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल तिपटीने रूग्ण बरे होवून घरी गेल्यानंतर आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी गेले आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्ण ८ हजाराहून कमी आढळून आले आहेत. मागील २४ तासात ७ हजार ५३९ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख २५ हजार १९७ तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख …

Read More »

महसूल मंत्री थोरातांच्या आदेशाने झालेल्या उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्याच बेकायदा नागपूर मॅट कोर्टाने ४० जणांच्या बदल्या बेकायदेशीर ठरविल्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर निर्बंध घातलेले असतानाही महसूल विभागाने राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या. तसेच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर  “गुच्छ”चे आदान प्रदान झाल्याची चर्चा त्यावेळी महसूल विभागात रंगली होती. विशेष म्हणजे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतल्याने नागपूरच्या मॅट …

Read More »