मुंबई : प्रतिनिधी लडाख येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या चीन सैनिकांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चीनच्या विरोधात भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुंतवणूकीच्यादृष्टीने चीनी कंपन्यांसोबतच्या सांमज्यस कराराला जैसे थे ठेवण्याचे धोरण स्विकारले असून यासंदर्भात केंद्र अर्थात मोदी सरकारने धोरण स्पष्ट केल्यानंतरच गुंतवणूकीला मान्यता द्यायची कि रद्द करायचे याबाबतचा निर्णय घेण्यात …
Read More »अमित ठाकरेंनी लिहिले उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपेंना पत्र आरोग्य सैनिक असलेल्या आशा सेविकांना सन्मानजनक मानधन द्या
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक मदत आणि पुढाकार घेणाऱ्या आरोग्यसेविका अर्थात आशा वर्करना इतर राज्यात चांगले मानधन मिळत असताना महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. त्यामुळे या आशावर्करना चांगले-सन्मान जनक मानधन द्यावे अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र …
Read More »कोरोना: kdmc मध्ये आजही वाढ तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण ६० हजारावर १०१ रूग्णांचा मृत्यू तर मुंबई पोहोचली ३० हजारावर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने आपल्या उपचार पध्दती आणि संख्या मोजण्याच्या पध्दतीत बदल केला. त्यानुसार सुरुवातीला घरी जाणाऱ्यांची संख्या, मृतक आदींची संख्या वगळण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्ण संख्येत घट झाल्याचे दिसायला लागले. मात्र पुन्हा आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून ३८७० अधिक २६९=४११३ …
Read More »शेतकऱ्यांना कर्जवाटप करा अन्यथा सोमवारपासून भाजपाचे आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करणार असल्याचा इशारा …
Read More »कोरोनाने मृत्यु : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारसांना ३० लाख रूपयांचे अनुदान ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सुमारे २ कोटी ६० हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात अविश्रांत कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी …
Read More »खुषखबर: कोरोनावरील रेमडेसिवीर औषध आता भारतातही तयार होणार सिपला आणि हेटरो या दोन कंपन्यांना परवानगी
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांग्ला देशातून १० हजार औषधांचे डोस मागविण्याचा निर्णय घेतला. परंतु आता कोरोनावरील रेमडेसिवीर हे औषध भारतात तयार करण्यास देशाच्या औषधी नियंत्रण विभागाने मंजूरी दिली. त्यामुळे …
Read More »कोरोना: आजही मुंबईत सर्वाधिक मृत्यू तर रूग्णसंख्येतही वाढच काल ११४ आज १३६ जणांचा मुंबईत मृत्यू तर ३८७४ नवे बाधित रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येत वाढच होत असून रूग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. दैनदिंन रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत मुंबईतील संख्याचा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात राज्यात १६० जणांच्या मृत्यूची नोंद झालेली असताना यातील १३६ जणांच्या मृत्यूची संख्या एकट्या मुंबईतील आहे. काल हिच संख्या ११४ वर होती. नव्या …
Read More »१०० व्या लॅबचे उद्घाटन, आता दिवसाला ३८ हजार चाचण्या होणार राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यास प्राथमिकता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना करण्यात येत असून दर्जेदार आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, भविष्यात कोरोना विषाणूसारखे कोणतेही संकट आले तरी राज्याची आरोग्य यंत्रणा तत्पर करुन ती अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य सुविधांना प्राधमिकता देण्यात येत आहे. निरोगी, सशक्त महाराष्ट्र करण्यावर भर असून त्यासाठी हे …
Read More »सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर शहरात काल ९० आज ६७, तर ग्रामीण भागातील संख्या १४८ वर
सोलापूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका …
Read More »अबब…कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत २४३ रुग्ण आतापर्यत ७१ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिझी मुंबई महानगरपालिका हद्दीत ज्या पध्दतीने रूग्ण संख्या वाढत आहेत. त्याच पध्दतीने आज कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २४३ रूग्णांचे आज निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दिवसापासून महापालिकेकडून सातत्याने घरोघरी जावून नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम करत असताना २४ तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे निदान झाले. आतापर्यंत १८४८ रुग्णांवर उपचार …
Read More »
Marathi e-Batmya