Editor

भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या वेषभूशाकार भानू अथैय्या यांचे निधन दिर्घ आजाराने कुलाबा येथील घरी घेतला शेवटचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी चित्रपटातील वेषभूशासाठी देशाला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिध्द वेशभूषाकार भानू अथैय्या यांचे गुरूवारी रात्रो कुलाबा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांचे वय ९१ होते. १९८२ साली रिटर्ड अॅटेनब्युरो दिग्दर्शित आणि बेन किंग्जले यांनी भूमिका साकारलेल्या गांधी चित्रपटातील वेशभूषा अथैय्या यांनी केली होती. त्यांबद्दल त्यांना जॉन मेलो यांच्याबरोबर ऑस्कर …

Read More »

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणारे जास्तच मात्र मुंबईतील रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत वाढ १० हजार २२६ नवे बाधित, १३ हजार ७१४ बरे झाले तर ३३७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात बाधित रूग्णांच्या संख्येवर नियंत्रणात आणण्यात आले असले तरी मुंबईतील नियंत्रणात असलेली संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार-पाच दिवसापासून २०० आत दैंनदिन असलेली मृतकांची नोंद मात्र आज वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला राज्यातील दैनदिन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी असून बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत …

Read More »

पंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.  उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- …

Read More »

सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड – 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री …

Read More »

इतक्या शाळांना मिळणार अनुदान अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुन्हा एकदा अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सध्याच्या कोरोना काळामुळे हे अनुदान मिळणे अशक्य वाटत होते. मात्र या शाळांना २० टक्के अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयाचा एकूण २१६५ शाळांना २० टक्के देण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ वेतन आयोग लागू राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी …

Read More »

कोविडमुळे सहकारी संस्थांना मिळाले हे खास अधिकार संचालक मंडळ बनले शक्तीशाली

मुंबई: प्रतिनिधी कोविडमुळे सहकारी संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु आहे.  मात्र, या मुदतवाढीमुळे महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत विलंब लागू शकतो म्हणून मंजुरीचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेऐवजी संचालक मंडळास देण्याबाबत सहकारी संस्था अधिनियमात दुरुस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यास्तव, संस्थेमधील …

Read More »

राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र दर्जा रद्द राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय म्हणून यापुढे ओळखण्यात येणार आहे. तसेच राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र असलेला दर्जाही आजच्या निर्णयाने रद्द करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने …

Read More »

कोरोना: राज्यातील बाधितांची संख्या झाली २ लाखापेक्षा कमी; ८४ टक्के बरे होणारे १० हजार ५५२ नवे बाधित, १९ हजार ५१७ बरे झाले तर १५८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सातत्याने नव्या बाधित रूग्णांच्या संख्येत घट येत असली तरी मागील दोन दिवसांपासून पुन्हा रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज रूग्णांच्या संख्येन पुन्हा १० हजार ५५२ इतके रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १५ लाख ५४ हजार ३८९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख …

Read More »

ड्रिम प्रोजेक्ट जलयुक्त शिवारच्या SIT चौकशी आदेशाने फडणवीस अडचणीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची आणि त्याच्या ठेक्याची कामे भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. यासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या कॅगच्या अहवालातही …

Read More »