आपण बोलताना महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असे अगदी नेहमीच म्हणून जातो. या तिघांच्याही जीवनकार्यातील एक गोष्ट मला नेहमी ठळकपणे जाणवते. संस्थानिक असणा-या शाहू महाराजांनी त्या काळी त्यांच्या एकूण वार्षिक बजेटपैकी सुमारे २२ टक्के निधी हा शिक्षणासाठी खर्च केला. महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा तर काढलीच पण त्याशिवाय शूद्र …
Read More »डिआरडीओने घेतली ३० किलो वजनाच्या लेसर एनर्जी वेपनची चाचणी डिईडब्लू तंत्रज्ञानाने सुसज्ज निष्क्रिय करण्यास सक्षम
लेसर-आधारित शस्त्र प्रणालीच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अमेरिका, चीन आणि रशियासह काही मोजक्या राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे, ज्यात उच्च-शक्तीच्या लेसर-DEW तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, जे क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लहान प्रोजेक्टाइल निष्क्रिय करण्यास सक्षम आहेत. स्वदेशी विकसित ३०-किलोवॅट Mk-II(A) लेसर-डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) प्रणालीची संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने अर्थात डिआरडिओ DRDO कुर्नूल …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही राज्यपाल आरएन रवी यांची वादग्रस्त कृती इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जय श्री राम म्हणणास सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले
तामिळनाडूतील द्रमुक सरकारला काम न करू देता, विधानसभेने दोन दोन वेळा पारित केलेली विधेयके राष्ट्रपतींनाकडे पाठवून दिल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांना चांगलेच फटकारले. त्यानंतरही राज्यपाल आरएन रवी यांनी आता त्यांच्या एका आवाहनातून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मदुराई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना …
Read More »अमेरिकाचा इशारा, नोंदणी न करता राहिल्यास दंड आणि तुरुंगवास ३० दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्यांना नोंदणी करावी लागेल
३० दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना सरकारकडे नोंदणी करावी लागेल आणि तसे न केल्यास दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. ‘बेकायदेशीर परदेशी नागरिकांना संदेश’ या शीर्षकाच्या पोस्टमध्ये, गृह सुरक्षा विभागाने (DHS) स्व-निर्वासनाची गरज अधोरेखित केली आहे. “३० दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी …
Read More »संजना- सजंय घाडी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का
उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी मेहनत घेऊन यशस्वी प्रयत्न …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार
२०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, …
Read More »अजित पवार यांच्या काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, विधानावरून उलट सुलट चर्चा बारामतीत एका रस्त्याच्या कामावरून अजित पवार यांचे वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेमके काय बोलतील आणि नेमका कोणावर निशाणा ठेवून कोणंत व्यक्त करतील याविषयीचा अंदाज बांधण कठीण. पण त्यांच्या बोलण्यात एक स्पष्टता असल्याने त्यांचे कितीही चुकीचे किंवा अडचणीच्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे कितीही गंभीर वातावरण लगेच हलकं होऊन जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकिय …
Read More »अवकाशातून रात्रीची पृथ्वी कशी दिसते, नासाने जारी केले फोटो जवळपास चार देशातील फोटो जारी केले
अवकाशातून किंवा अंतराळातून रात्रीची पृथ्वी कशी दिसत असेल याची कल्पना काही चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी किंवा तंत्रज्ञांनी अनेकवेळी करून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र आता त्यात नासानेच रात्रीची लाईटच्या झगमगाटात पृथ्वी कशी दिसत असेल याचे काही फोटोच नुकतेच जारी केले. नासाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून रात्रीच्या वेळी विविध देशातील चित्र कसे दिसते याचे …
Read More »‘जय भीम पदयात्रा’ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने १३ एप्रिल रोजी ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले. प्रथमच देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ही राष्ट्रीय …
Read More »वक्फ कायदा विरोधी हिंसाचारः आतापर्यंत १५० जणांना अटक रात्री छापा मारून आणखी काही जणांना अटक केल्याची पोलिसांची माहिती
पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद जिल्ह्यात रविवारी विध्वंसाचे दृश्ये घडली, निर्जन रस्त्यांवरून निमलष्करी दल गस्त घालत होते. वक्फ कायद्यामुळे सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे जिल्ह्यात तणाव आहे. वाढत्या अशांततेला प्रतिसाद म्हणून, कलकत्ता उच्च न्यायालयाने जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील भागात निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश दिले. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोडी झाल्याचे वृत्त मान्य …
Read More »
Marathi e-Batmya