१० मार्च ते १३ मार्च दरम्यान अनेक सूचीबद्ध कंपन्यांवर कॉर्पोरेट कारवाईचा भडका उडणार आहे, ज्यामध्ये लाभांश, स्टॉक स्प्लिट, बोनस आणि राइट्स इश्यूसाठी स्टॉक ट्रेडिंग एक्स-डेट असेल. गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यावे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), आयओएल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स आणि हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) यासारख्या कंपन्या पेआउट आणि …
Read More »एनसीएलटीच्या मंजूरीनंतर टाटाचा आयपीओ टाटा कॅपिटल टाटा मोटर्सच्या फायनान्समध्ये विलीनीकरण करणार
टाटा कॅपिटल टाटा मोटर्स फायनान्सच्या कंपनीमध्ये विलीनीकरणासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण एनसीएलटी NCLT कडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच $२ अब्ज (₹१७,००० कोटींहून अधिक) प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO घेऊन पुढे जाणार आहे, असे एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. आर्थिक वर्ष २५ च्या अखेरीस एनसीएलटी NCLT चा निर्णय अपेक्षित आहे, असे …
Read More »चॅम्पियन ट्रॉपीवर भारताचेच नाव न्युझीलंड-भारत सामन्यात भारताचा १२ वर्षानंतर विजय
मुंबईतील त्या प्रसिद्ध रात्री एमएस धोनीने मिडविकेटवर मारलेल्या षटकाराइतका हा विदाईचा शॉट प्रतिष्ठित ठरणार नाही. पण दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रवींद्र जडेजाने मारलेला स्क्वेअर लेगवरील थप्पड, जो भारताला १२ वर्षांनंतरचा पहिला ५० षटकांचा आयसीसी विजेता ठरला, तो बराच काळ लक्षात राहील. भावनांचा वर्षाव झाला—जडेजाने स्टंप उचलला आणि पाय हलवू लागला, …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, आरएसएस हिंदूत्व गच्चीवरून…शिवसेनेला अमित शाह नाव अनाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला ते बघायला जायचं असेल तर खुशाल जावं
मागील काही दिवसांपासून छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल मोठी चर्चा आरएसएसवाल्यांकडून येत आहे. मात्र ज्यांना अन्नाजी पंताने भगव्याला डाग कसा लावला हे बघायला जायचं असेल तर खुशाल जावं असे सांगत आरएसएस आणि भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली. तसेच …
Read More »राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प अजित पवार ११ व्यांदा मांडणार नवीन महायुती सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार १० मार्च २०२५ रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका, औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच… बीडकरांचा एकच नारा, ‘जातीपातीला नाही थारा’, घोषणा देत हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला
औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, आयआयएम नागपूरची नेट झिरो कडे वाटचाल २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती
भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम नागपूरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, …
Read More »शक्तीपीठ महामार्गः १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ‘पतंजली फुड व हर्बल पार्क’चे उद्घाटन या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल
पतंजली फुड व हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत जाणार आहे. संत्र्याची ग्रेडींग, साठवणही येथे होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून पतंजली व राज्यशासन संयुक्तपणे …
Read More »उद्योग प्रकल्पासाठी आलेल्या रामदेव बाबा यांचे वक्तव्य, औरंगजेब आणि त्याचं घराणं लुटारू… नागपूरात पतंजली फूड आणि हार्बल प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबा यांचे वक्तव्य
छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब यांच्यावरील चर्चेला राज्यात जोर आला आहे. त्यातच समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे सांगितल्याने त्यांच्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली. आता त्यात नागपूर येथील मिहान औद्योगिक क्षेत्रात पतंजली फूड …
Read More »
Marathi e-Batmya