राज्यातील महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपत आलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकिय पक्षांकडून आता त्यांच्या आघाड्या-बिघाड्या जाहिर करण्याची लगबग सुरु झाली आहे. तसेच प्रत्येक पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आलेली असतानाच आता उमेदवारही जाहिर करण्यात येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची तर काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या राष्ट्रीय …
Read More »
Marathi e-Batmya