Tag Archives: ajit pawar

मुनगंटीवार म्हणाले, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा घेवू नका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी १९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा …

Read More »

अर्थसंकल्प प्रादेशिक असमतोलाचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पावर आज विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेला नियम २९३ अन्वये सुरवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक असमतोल अर्थसंकल्प आहे. हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच या संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, …

Read More »

हवेली-वाघोलीची स्वतंत्र महानगरपालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे महानगरातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे त्याचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याऐवजी वाघोली-हवेली तालुक्याची मिळून स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार असून याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. हवेली तालुक्यातील वाघोली येथे सातत्याने वाहतूक कोंडी, अपुरा …

Read More »

अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …

Read More »

अजितदादा म्हणाले, काही मिळत नाही म्हणून विरोधकांची टीका राज्यातल्या जनतेचाच अर्थसंकल्प

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात शेतकरी राहतात, पोलिस राहतात, उद्योग सगळीकडेच आहेत. राज्यतल्या पर्यावरणाच्या समतोलासाठी जो निधी गोळा करणार आहोत तो निधीही सर्वच भागात खर्च करणार असताना केवळ आरोप करायला काही मिळत नाही म्हणून ते टीका करत असल्याचा पलटवार अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केला. अर्थसंकल्पात पोलिसांसाठी काहीच तरतूद नसल्याचे सांगण्यात …

Read More »

अजितदादांचा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड…. भ्रमित करणारा अर्थसंकल्प असल्याची मुनगंटीवारांची टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडीने मांडलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन म्हणजे खोदा पहाड निकला छोटेसे चुहे का तुकडा आणि भ्रमित सरकारचा अर्थसंकल्प असल्याची टीका करत हा अर्थसंकल्प सादर करायच्या आधी अजित पवार यांनी स्वतःचे २०१७ सालचे स्वतःचे भाषण तरी वाचायला हवे होते अशी उपरोधिक खोपरखळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित …

Read More »

फडणवीस म्हणाले, अजितदादांचा अर्थसंकल्प नव्हे तर सभेतले भाषण फक्त दोन जिल्ह्यांचा अर्थसंकल्प

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्प हा मागील वर्षात किती तूट झाली, आता किती होणार आहे, शिल्लक किती राहणार आहे, गुतंवणूक किती होणार आहे याची कोणतीही माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी न देता एखाद्या सभेत भाषण केल्याप्रमाणे त्यांनी भाषण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत फक्त दोन जिल्ह्यांसाठीचा अर्थसंकल्प …

Read More »

आर्थिक मंदीच्या प्रभावाखालचा ३१ हजार तूटीचा अर्थसंकल्प सादर पेट्रोल-डिझेलवरील करवाढीसह फक्त तीन नव्या घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी आंतरराष्ट्रीयस्तरावरील आर्थिक मंदी आणि राष्ट्रीयस्तरावर अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी करण्यात येत असलेल्या अपुऱ्या उपाय योजनांचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले. राज्य सरकारला यंदाच्या वर्षी ३१ हजारांच्या वित्तीय तूटीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच बांधकांम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंद्रांक शुल्कात १ टक्का सूट तर उद्योगांना पुरविण्यात येणाऱ्या वीज दरात कपात करत ७.५ …

Read More »

शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंदणी चालू वर्षात १८ हजार कोटी रूपयांचे वाटप

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली असली तरी दुसऱ्याबाजूला शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंद करण्याची व्यवस्था राज्य सरकारकडूनच करण्यात आल्याची माहिती आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून उघडकीस आली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी २५ …

Read More »

अपेक्षेप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था वाढलीच नाही ६.५ नव्हे तर ५.७ च्या गतीने अर्थव्यवस्था वाढणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी यंदाच्यावर्षी राज्याची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्याने वाढणार असल्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र चालू वर्षासाठीच्या जाहीर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था ६.५ नव्हे तर ५.७ टक्क्याने वाढणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने तब्बल १.५ टक्क्याने अर्थव्यवस्थेचा गाडा घसरल्याचे स्पष्ट होत आहे. विधिमंडळात २०१९-२० चा …

Read More »