मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर हे सर्व कबुतर खाने मुंबई महापालिकेने बंद केले. त्यामुळे प्राणी मित्रांमध्ये नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. तर कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानीच्या गुजरातमधील वनतारा प्रकल्पात स्थलांतरीत करण्यात आले. मात्र तमाम कोल्हापूरकरांकडून वनतारात स्थलांतरीत करण्यात आलेला …
Read More »रिलायन्सचे अनंत आणि आकाश अंबानीही आता श्रीमंताच्या यादीत एकत्रित संपत्ती ३.५९ लाख कोटींची
रिलायन्स इंडस्ट्रीजचे वंशज अनंत अंबानी आणि आकाश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत, त्यांची एकत्रित संपत्ती ३.५९ लाख कोटी रुपये आहे, असे ३६० वन वेल्थ क्रिएटर्स लिस्ट २०२५ नुसार दिसून आले आहे. या अहवालात भारतीय संपत्ती निर्मात्यांच्या एका नवीन पिढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये ४० …
Read More »५ जी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी; १ वर्षात तिसरा क्रमांक पटकावला जीओ ने अर्ध्याहून अधिक बाजारपेठ केली काबीज
देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण …
Read More »
Marathi e-Batmya