Tag Archives: Raghuram Rajan warned employment creation is biggest challenge In India

रघुराम राजन यांचा इशारा, रोजगार निर्मितीचे भारतीय अर्थव्यस्थेसमोर आव्हान दावोसमधील कार्यक्रमात बोलताना इशारा

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सांगितले की, मोदी सरकार पायाभूत सुविधा निर्माण करत आहे परंतु रोजगार निर्मिती हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. “मोदी सरकार पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप चांगले आहे आणि त्यांनी भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच वाढ केली आहे,” असे राजन यांनी दावोस २०२५ मध्ये झालेल्या …

Read More »