२०२५ च्या नव्या वर्षात दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला हरवित सत्ता स्थापन केली. त्यानंतर दिल्लीतील विविध गोष्टींच्या दरात भली मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यावर दिल्लीकरांनी या महागाईचा आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक दंग्याचा विचारच केला नसल्याचे सांगत भाजपाच्या राज्य कारभारा विरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र …
Read More »
Marathi e-Batmya