Breaking News

Tag Archives: अनिल परब

शिवसेना उबाठाचा शनिवारी ‘महा नोकरी’ मेळावा १२५ कंपन्या १० हजार युवकांना मेळाव्यात प्लेसमेंट मिळणे अपेक्षीत

राज्यात महायुती सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या बेराजगारीच्या पार्श्वभूमीवर मराठी सुपुत्रांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेना उबाठा कडून ‘महा रोजगार’ मेळाव्याचे विलेपार्ले पूर्व येथे शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी आयोजन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महा रोजगार मेळाव्याचे उद्धघाटन होणार असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे …

Read More »

मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी भाजपाचे किरण शेलार यांचा पराभव झाला

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणूकांची मतमोजणी आज सोमवार, १ जुलै रोजी झाली. वृत्त लिहिपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे उबाठाचे उमेदवार अनिल परब यांनी भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांचा २६,०१२ मतांनी पराभव …

Read More »

अनिल परब यांची मागणी, नवीन इमारतीत ५० टक्के घरे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा विधानभवन सचिवालायाकडे अशासकिय विधेयक सादर

घरे नाकारल्यामुळे मराठी लोकांचे मुंबईतून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. तसेच अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के …

Read More »

पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांची मागणी

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या …

Read More »

अनिल परब यांचा आरोप, मिंधे आणि भाजपाने १२ हजार मतदारांची नावे बाद केली पदवीधर मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी निवडणूक आयोगाची मदत

मुंबई, कोकणातील विधान परिषदेवर निवडूण जाणाऱ्या निवडणूकीत आता चांगलीच रंगत निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाने नोंदविलेली १२ हजार मते मिधे अर्थात शिंदे गटाने आणि भाजपाने बाद ठरविल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. …

Read More »

अनिल परब यांचे आश्वासन, सरकारी नोकरीच्या परीक्षा शुल्क कपातीसाठी लढा देणार राज्य सरकारच्या वाढत्या शुल्क आकारणीवर मुद्दा उपस्थित करणार

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वर्षातील सर्व परीक्षांसाठीचे एकरकमी पद्धतीने शुल्क घ्यावे. तसेच सध्याच्या परिक्षा शुल्कात कपात करावी यासाठी आपण पदवीधर आमदार म्हणून जोरदार लढा देऊ, अशी ठाम ग्वाही विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल परब यांनी नुकतीच भायखळा येथे आयोजित शिवसेना पक्षनेते आणि …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, ईसी म्हणजे एनटायरली कॉम्प्रमाईस अनिल परब यांचा आरोप, १९ व्या फेरीनंजर मतमोजणीची प्रक्रिया डावलली

मुंबईतील उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर या निकालावरून शिवसेना शिंदे गटाकडून आणि शिवसेना उबाठा गटाकडून दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आरोप करत न्यायालयात या निकालप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा शब्द, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार

देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे …

Read More »

राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, त्यांच्या कागपत्रांमध्ये तो मुद्दाच नाही

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाची महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निकाल दिलेला नसल्याचा आरोप करत खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि तीन क्रायटेरियानुसारच निर्णय घेतल्याचे सांगत अनिल परब …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद नव्हे तर लबाडाने…

मागील दिड वर्षापासून आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शिवसेना कोणाची आणि कोणी शिवसेना खरी याविषयीचा निर्णय देण्याचे अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला. त्यावरून सर्वचस्तरातून टीकेला सुरुवात झाली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कायद्याच्या कसोटी बाहेरचा असल्याचा आरोप करत शिवसेना …

Read More »