हात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. महाप्रितच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित – महाप्रीत संचालक मंडळाची …
Read More »नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार १० गीगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणार
महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल (NGEL) यांच्यात मुंबई येथे संयुक्त उपक्रम करार झाला आहे . या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट १० गीगावॅट क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि अक्षय ऊर्जा प्रकल्प राबविण्यात …
Read More »इरेडाकडून नेपाळसोबतच्या ऊर्जा प्रकल्पाची दिली सविस्तर माहिती कर्नाली हायड्रोपॉवर लिमिटे़डमध्ये १० टक्के शेअर होल्डींग
भारतीय अपारंपारीक ऊर्जा विकास मंडळाने अर्थात इरेडा लिमिटेड ने शनिवारी ९०० मेगावॅटची जलविद्युत उभारण्यासाठी जीएमआर अप्पर कर्नाली हायड्रो पॉवर लिमिटेड आणि कर्नाली ट्रान्समिशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मधील १० टक्के शेअरहोल्डिंगच्या अलीकडील इक्विटी गुंतवणुकीबद्दल एनएसईच्या ईमेल प्रश्नाला उत्तर म्हणून स्पष्टीकरण जारी केले. नेपाळमधील ऊर्जा प्रकल्प. स्टॉक एक्स्चेंजने अधिग्रहण पॅरामीटर्सवर स्पष्टता मागितली. …
Read More »अपारंपारीक ऊर्जेतून १७ टक्के कार्बन उत्सर्जन टाळता येईल एनर्जी थिंक टॅक एम्बरचा अहवाल
एनर्जी थिंक टँक एम्बरच्या नवीन अहवालानुसार, २०३० पर्यंत भारताच्या जड उद्योगातून अपेक्षित कार्बन उत्सर्जनाच्या १७% टाळण्यात अपारंपारीक ऊर्जा निर्मिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, अशी अंदाज वर्तविण्यात आला आहे. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम (CBAM) चे पालन करण्यासाठी भारत EU ब्लॉकशी वाटाघाटी करत असल्याने उत्सर्जन कमी करण्यासाठी हा अहवाल संभाव्य नजीकच्या आणि …
Read More »अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात अदानी करणार २.३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक २०७० पर्यंत ० कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा
आगामी काळात भारतातून ० टक्के कार्बन उत्सर्जन झाले पाहिजे आणि देशातील कोळशाचा वापर करून वीज निर्मितीमुळे प्रदुषण रोखण्यासाठी सौर ऊर्जेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात आता अदानी उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाकडून २०३० पर्यंत भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी अपारंपारीक ऊर्जा …
Read More »
Marathi e-Batmya