मराठी भाषेतल्या साहित्य निर्मितीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात ३० जानेवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे …
Read More »पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु परराष्ट्र मंत्रालयाने यात्रेकरूंकडून अर्ज मागविले
कैलास मानसरोवरची यात्रा स्थगित केल्यानंतर पाच वर्षांनी, भारत या वर्षी जूनपासून पुन्हा यात्रा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (२६ एप्रिल २०२५) यात्रेकरूंकडून अर्ज मागवले. ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा करून परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यात ७५० यात्रेकरूंना सहभागी होण्याची परवानगी असेल. “या वर्षी, ५० …
Read More »
Marathi e-Batmya