पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत मध्य प्रदेशात एका कार्यक्रमाचे आयोजन तेथील राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन स्वतःचा विनाश घडवून आणला, पहलगाममधील हल्ल्याचा उल्लेख केला जेथे महिलांनी त्यांचे पती मारले जात असल्याचे पाहिले. …
Read More »
Marathi e-Batmya