पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील पर्यटकांवर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ जणांचे प्राण घेतले. त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचबरोबर १९६० च्या दशकात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू नदी करार निलंबित करत असल्याचेही जाहिर केले. या पार्शवभूमीवर पाकिस्ताननेही १९७२ चा सिमला करार रद्द करण्याची घोषणा केली आणि …
Read More »काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, …
Read More »
Marathi e-Batmya