Tag Archives: चीनच्या धर्ती वर नोकऱ्या निर्मिती

नागेश्वरन म्हणाले की, तर वर्षाकाठी ८ दशलक्ष रोजगार निर्मिती करावीच लागेल कोलंबिया इंडिया समिटमध्ये आर्थिक आव्हानांवर बोलताना व्यक्त केले मत

२०४७ पर्यंत विकसित देश होण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर भारताला पुढील दशकात दरवर्षी किमान आठ दशलक्ष रोजगार निर्माण करावे लागतील आणि जीडीपीमध्ये उत्पादनाचा वाटा लक्षणीयरीत्या वाढवावा लागेल, असे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी शनिवारी सांगितले. न्यू यॉर्कमधील कोलंबिया इंडिया समिट २०२५ मध्ये बोलताना नागेश्वरन यांनी पुढील आर्थिक …

Read More »