Tag Archives: जीडीपी ही चांगलाच असणे आवश्यक

संजीव सन्याल यांचा सवाल, दरडोई उप्तादन ३००० डॉलरचे तर जीडीपीही हवा सर्वाधिक जीडिपी सर्वाधिक असणे यांचा सवाल

भारताचे दरडोई उत्पन्न सध्या सुमारे $३,००० आहे परंतु ते कमीच आहे, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य संजीव सन्याल यांनी सोमवारी सांगितले. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण GDP मध्ये शाश्वत वाढ आवश्यक आहे असे त्यांनी सुचवले. त्यांनी असेही नमूद केले की भारताने गेल्या चार वर्षांत चौथा ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला …

Read More »