Tag Archives: ज्योतिरादित्य सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, २०३५ पर्यंत ६जीच्या महत्वकांक्षेमुळे जीडीपीत १.२ ट्रिलीयनचे योगदान भारताचे नॅसकॉम आणि युरोपियन स्पेस एजन्सीसोबत दोन करार

भारताच्या 6G महत्त्वाकांक्षांमुळे २०३५ पर्यंत जीडीपीमध्ये $१.२ ट्रिलियनचे योगदान अपेक्षित आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ च्या ९ व्या कार्यक्रमात सांगितले. “देशाच्या महत्त्वाकांक्षा 5G च्या पलीकडे जातात. भारत 6G अलायन्सच्या माध्यमातून, भारत जागतिक 6G पेटंटच्या १०% मालकीचे लक्ष्य ठेवत आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या भविष्यासाठी मानके …

Read More »

भारताकडून एलोन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटसाठी मंजूरी भारती एअरटेल, रिलायन्स जिओ सोबत करार केल्याने केंद्र सरकारकडून मान्यता

एलोन मस्कच्या सॅटेलाइट इंटरनेट उपक्रम, स्टारलिंकला भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT) कडून एक महत्त्वाची नियामक मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे ते देशात त्यांच्या सेवा सुरू करण्याच्या जवळ आले आहे. ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) परवान्याला मंजुरी मिळाल्याने, स्टारलिंक भारती एअरटेल-युटेलसॅटच्या वनवेब आणि रिलायन्स जिओ नंतर भारतात सॅटेलाइट-आधारित इंटरनेट ऑफर …

Read More »

पाकिस्तानामधून भारतात येणाऱ्या टपाल आणि पार्सलवर तात्काळ बंदी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला, नवी दिल्लीने इस्लामाबादविरुद्ध कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरची आयात-निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानसोबत हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने सर्व श्रेणीतील टपाल आणि पार्सल देवाणघेवाण तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “भारत सरकारने हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने …

Read More »

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आश्वासन, भारत नेट टप्पा दोन प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. भारत नेट टप्पा एकमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे. आता टप्पा दोन राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातही उर्वरित प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. मुंबईतील बीएसएनएल …

Read More »

ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती, १.३५ कोटी बोगस काल्स ब्लॉक केले २९०,००० नंबर डिस्कनेट झाले

सरकारची तांत्रिक यंत्रणा २,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी दररोज १.३५ कोटी फसव्या-बोगस कॉल्सला यशस्वीरित्या ब्लॉक करत आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले की बहुतेक स्पॅम कॉल्स परदेशातील सर्व्हरवरून येतात आणि या फसव्या प्रयत्नांना रोखण्यासाठी सरकारच्या यंत्रणा अत्यंत …

Read More »