पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा …
Read More »मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या चौकशीसाठी स्पेशल १२ जणांना परवानगी एनआयए आणि मुंबई पोलिस दलातील एका अधिकाऱ्यांस परवानगी
२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर भारतात आणले जात आहे आणि सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. राणाला घेऊन जाणारे एक विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी नवी दिल्लीत उतरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर राणाला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात येईल जिथे …
Read More »
Marathi e-Batmya