ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. …
Read More »ज्ञानासाठी, विचारासाठी, परिवर्तनासाठी — ‘समष्टी’चा नवा उजेड… समष्टी पुरस्कार जाहीर जावेद अख्तर, संदिप तामगाडगे, राजू परुळेकर, डॉ. श्यामल गरूड, डॉ. अमोल देवळेकर, आणि एड. दिशा वाडेकर यांना अवार्ड जाहिर
विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे. समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे. समष्टी म्हणजे फक्त पुरस्कार नव्हे — तो एक वैचारिक सोहळा …
Read More »
Marathi e-Batmya