Tag Archives: मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज बैठक झाली. या बैठकीच्या सुरवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा …

Read More »