बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) दरम्यान मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजकीय पक्षांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले की बिहारमध्ये राजकीय पक्षांचे १.६० लाखांहून अधिक बूथ-लेव्हल एजंट (BLA) आहेत, परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या …
Read More »निवडणूक आयोग म्हणतो, समस्या आधी सांगितल्या असत्या तर त्या ईआरओकडून…. प्रत्येक टप्प्यावर राजकिय पक्षांचा सहभाग
मागील निवडणुकांमधील मतदार यादीतील कथित त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या राजकीय पक्ष आणि व्यक्तींवर भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) शनिवारी टीका केली आणि म्हटले की नियुक्त दावे आणि हरकती कालावधी नेमके याच उद्देशाने अस्तित्वात आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आणि म्हटले की ही एक पारदर्शक, बहु-टप्प्याची प्रक्रिया …
Read More »विधानसभा निडणूकीची प्रशासनाकडून तयारी सुरु; ऐन गणेशोत्सवात आचारसंहिता ? महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणार विधानसभेच्या निवडणूका
मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचा माहोल बनविण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरु झालेला आहे. सत्ताधारी महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून सध्या समाजातील विविध समाजघटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी जाहिरनाम्यातील अनेक घोषणा थोड्याशा बदल करत जाहिर …
Read More »निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहिर मतदानानंतर किमान तीन ते जास्तीत जास्त दिवसही लागू शकतात
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानानंतर एकूण मतदानाची आकडेवारी जाहिर करण्यास उशीर करत असल्याच्या कारणावरून सर्वचस्थरातून निवडणूक आय़ोगावर टीकेची झोड उठलेली आहे. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी पहिल्या पाच टप्प्यातील मतदानासाठी मतदारांची परिपूर्ण संख्या जाहीर केली. निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या …
Read More »राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे
राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे.राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक …
Read More »उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर
लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची खर्च सनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. …
Read More »आचारसंहिता लागू होऊनही राजकिय पक्षांचे उमेदवार ठरेना? मतदारांचा वेगळाच प्रश्न
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहिर करत लागूही केली. मात्र महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील निवडणूकीला जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागा वाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने फक्त ४८ जागांपैकी …
Read More »
Marathi e-Batmya