काल रात्री दिल्ली रेल्वे स्टेशनवर दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी झाली होती. मात्र ऐनवेळी या रेल्वे एक्सप्रेसवरून गोंधळ निर्माण झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत चेंगरा चेगरीच्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त करत मृतकांच्या कुंटुंबियासोबत आपल्या भावना …
Read More »
Marathi e-Batmya