शनिवारी दुपारी ३ वाजता गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच श्रीनगर आणि उधमपूरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आले आणि दोन्ही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सरकारी सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी लहान शस्त्रे आणि तोफांचा मारा केला आहे. मागील दोन रात्रीच्या …
Read More »
Marathi e-Batmya