Tag Archives: सरकारी कर्मचाऱी

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे मुख्य निवडणूक आयोगाला पत्र मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा

जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन सुरू झालेल्या मतदानाचे ७ टप्पे दिनांक ०१ जून २०२४ रोजी पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः सरकारी कर्मचारी अधिकार म्हणून पदोन्नती… कलम १६ अंतर्गत प्रश्न निर्माण झाला तरच न्यायालयाचा हस्तक्षेप

राज्य सरकारी कर्मचारी असो किंवा, केंद्र सरकारचा कर्मचारी असो, तो कर्मचारी एकदा सरकारी सेवेत रूजू झाला की, त्याला त्या त्या सरकारच्या नियमावलीप्रमाणे पदोन्नतीतही आरक्षण अंतर्गत पदोन्नती मिळते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती विरूध्द भारत सरकार या खटल्यामध्ये दिसून आले. तर के नागेश्वरन विरूध्द भारत सरकार खटल्यामध्ये प्रमो आदी खटल्यांमध्ये पदोन्नतीत …

Read More »

सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात ४ टक्के वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ७ मार्च रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (DA) अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना ४ टक्के वाढ दर्शविणारे महागाई सवलत (DR) देण्यास मंजुरी दिली. १ जानेवारी २०२४ पासून लागू होणारी ही वाढ DA आणि महागाई रिलीफ (DR) ५० टक्क्यांपर्यंत वाढवेल. या भत्त्याचा ४९.१८ लाख …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…भयावह परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले…पेन्शन योजना लागू केल्यानंतर हार-तुरे स्विकारणार

काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठीच्या निवडणूकीत जूनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र त्याच आता वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जूनी पेन्शन संदर्भात अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही. या प्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला. …

Read More »