साधारणतः १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्या काळात दिल्ली आणि संपूर्ण भारतात अनेक शाह्या उदाहरणार्थ, कुतुबशाही, निझामशाही, आदिलशाही आदि शाह्या दक्षित भारतात स्थिर झालेल्या होत्या. तर तिकडे उत्तर भारतात मुगल साम्राज्याचे मांडलिकत्व राजस्थानसह उत्तर प्रदेश, बंगालसह अनेक राज्यांमधील आणि प्रांतांच्या राजे-रजवाडयांनी स्विकारले होते. त्यामुळे त्यातील जे …
Read More »
Marathi e-Batmya