Tag Archives: सोयी सविधांपासून वंचित

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, शेतरस्ते अडवणाऱ्यांची आता खैर नाही! थेट पाच वर्षे सरकारी योजनांसाठी होणार अपात्र

शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून, अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने”च्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »