Tag Archives: हे करार स्थगित

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील या कराराला दिली स्थगिती सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केली घोषणा

काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …

Read More »