राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला …
Read More »८ वा वेतन आयोगः सरकारी नोकरदारांना किमान पगार ५० हजार नव्या वेतन आयोगाची स्थापना-दर १० वर्षांनी नवा वेतन आयोग
२०१६ मध्ये लागू करण्यात आलेला ७वा वेतन आयोग जानेवारी २०२६ मध्ये त्याच्या दशकभराचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना, सध्या सर्वात जास्त चर्चा पुढील वेतन आयोगाबाबत आहे. ८व्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत केंद्र सरकारचे कर्मचारी अपडेट्ससाठी उत्सुकतेने पाहत आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात फेब्रुवारी २०१४ मध्ये ७ व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली …
Read More »
Marathi e-Batmya