काही महिन्यांत बरेच काही बदलू शकत होते. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत, भारतीय शेअर बाजार दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत होता. परंतु तेव्हापासून, सर्व प्रमुख निर्देशांक सतत घसरत होते. आज मात्र भारतीय बाजार पूर्णतः कोसळला. आणि गुंतवणूकदारांचे ९४ लाख कोटी रूपये स्वाहः झाले. या घटनेमुळे शेअर बाजारात ब्लडबाथ झाल्याचे बोलले जात …
Read More »
Marathi e-Batmya