Tag Archives: adani energy

अदानीने केलेली वीज दरवाढ मुंबईकरांचा खिसा रिकामा करणार महागाईच्या आगडोंबात मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचा फटका

मुंबईकर उन्हाच्या तडाख्याचा सामना करत असताना अदानी कंपनीने केलेल्या वीज दरवाढीमुळे मुंबईकरांना जोरदार झटका बसणार आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने होणारी दरवाढ म्हणजे ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जात असून उन्हात होरपळणाऱ्या मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. अदानीने ही वीज …

Read More »

अदानी इक्विटी शेअर्समधून उभारणार १२,५०० कोटी रूपये संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, पूर्वी अदानी ट्रान्समिशन लिमिटेड म्हणून ओळखले जाते, सोमवारी सांगितले की त्यांच्या बोर्डाने १२,५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारणीस मान्यता दिली आहे. “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की कंपनीच्या संचालक मंडळाने १२,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या एकूण रकमेसाठी किंवा त्याच्या समतुल्य रकमेसाठी प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या अशा …

Read More »

अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात अदानी करणार २.३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक २०७० पर्यंत ० कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा

आगामी काळात भारतातून ० टक्के कार्बन उत्सर्जन झाले पाहिजे आणि देशातील कोळशाचा वापर करून वीज निर्मितीमुळे प्रदुषण रोखण्यासाठी सौर ऊर्जेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात आता अदानी उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाकडून २०३० पर्यंत भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी अपारंपारीक ऊर्जा …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले वीजेचे काटेकोर नियोजन करा, तर ऊर्जा मंत्री म्हणाले अदानीला नोटीस वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी …

Read More »

माहिती अधिकार कार्यकर्ता आणि वित्त विभागामुळे सरकराच्या तिजोरीत पैसे अखेर रिलायन्सने भरले २६०० कोटी रूपये

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे राज्य सरकारला भरणे बंधनकारक असतानाही रिलायन्सने २४०० कोटी रूपये भरले नाहीत. त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या थकबाकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला कोटीवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली . परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली आणि वित्त विभागामुळे बुडीत जाणारी २४०० …

Read More »