मागील दोन अडीच वर्षापासून राज्यातील महायुती सरकारचा कारभार विनाविघ्न आणि कुरबुरीविना सुरु असल्याचा देखावा किंवा राजकिय गरज म्हणून तसे चित्र राज्याच्या राजकारणात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच सहकारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाची नवी खेळी आता नव्याने महायुती सरकारकडून सुरु झाली आहे. …
Read More »